AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

36 वर्षे जुनी मालिका, पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंब काम आवरून टीव्हीसमोर बसायचं, आजही लोक युट्यूबवर फ्रीमध्ये बघतात

36 वर्षे जुना 48 भागाचा प्रसिद्ध टीव्ही शो, ज्याने TRP मध्ये मोडले होते अनेक रेकॉर्ड, आजही लोक युट्यूबवर सर्च करून बघतात.

| Updated on: Apr 15, 2026 | 12:18 PM
Share
80-90 च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या मालिकांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली होती. त्या काळात प्रत्येकाच्या घरी टीव्ही नव्हता पण ज्या घरात टीव्ही असे तिथे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून कार्यक्रम पाहण्याची खास परंपरा होती.

80-90 च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या मालिकांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली होती. त्या काळात प्रत्येकाच्या घरी टीव्ही नव्हता पण ज्या घरात टीव्ही असे तिथे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून कार्यक्रम पाहण्याची खास परंपरा होती.

1 / 6
टीव्ही हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून कुटुंबाला एकत्र आणणारा दुवा होता. रविवारच्या सकाळपासून ते रात्रीच्या प्राइम टाइमपर्यंत घरातील सर्व कामे आधी पूर्ण केली जात होती. जेणेकरून एकही कार्यक्रम चुकू नये.

टीव्ही हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून कुटुंबाला एकत्र आणणारा दुवा होता. रविवारच्या सकाळपासून ते रात्रीच्या प्राइम टाइमपर्यंत घरातील सर्व कामे आधी पूर्ण केली जात होती. जेणेकरून एकही कार्यक्रम चुकू नये.

2 / 6
अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे चाणक्य ही ऐतिहासिक मालिका. जवळपास 36 वर्षांपूर्वी, म्हणजे 1990 साली दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आजही या मालिकेला IMDb वर तब्बल 9.3 इतकी उच्च रेटिंग मिळाली आहे.

अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे चाणक्य ही ऐतिहासिक मालिका. जवळपास 36 वर्षांपूर्वी, म्हणजे 1990 साली दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आजही या मालिकेला IMDb वर तब्बल 9.3 इतकी उच्च रेटिंग मिळाली आहे.

3 / 6
ही मालिका डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी लिहिली, दिग्दर्शित केली आणि त्यात प्रमुख भूमिकाही साकारली. विशेष म्हणजे, त्या काळात अनेकांना हे माहीतही नव्हते की मुख्य भूमिका करणारे कलाकारच या मालिकेचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत.

ही मालिका डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी लिहिली, दिग्दर्शित केली आणि त्यात प्रमुख भूमिकाही साकारली. विशेष म्हणजे, त्या काळात अनेकांना हे माहीतही नव्हते की मुख्य भूमिका करणारे कलाकारच या मालिकेचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत.

4 / 6
या ऐतिहासिक मालिकेचे एकूण 48 भाग होते आणि प्रत्येक भाग सुमारे 45 ते 50 मिनिटांचा होता. त्या काळात या मालिकेने TRP मध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवला.

या ऐतिहासिक मालिकेचे एकूण 48 भाग होते आणि प्रत्येक भाग सुमारे 45 ते 50 मिनिटांचा होता. त्या काळात या मालिकेने TRP मध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवला.

5 / 6
आजच्या डिजिटल युगातही ‘चाणक्य’ मालिकेची लोकप्रियता कायम आहे. ही मालिका यूट्यूबवर उपलब्ध असून, जुनी पिढीच नाही तर नवीन पिढीही ती आवडीने पाहत आहे. केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, इतिहास, राजकारण आणि रणनीती समजून घेण्यासाठीही ही मालिका उपयुक्त ठरते.

आजच्या डिजिटल युगातही ‘चाणक्य’ मालिकेची लोकप्रियता कायम आहे. ही मालिका यूट्यूबवर उपलब्ध असून, जुनी पिढीच नाही तर नवीन पिढीही ती आवडीने पाहत आहे. केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, इतिहास, राजकारण आणि रणनीती समजून घेण्यासाठीही ही मालिका उपयुक्त ठरते.

6 / 6
Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.