AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

36 वर्षे जुनी मालिका, पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंब काम आवरून टीव्हीसमोर बसायचं, आजही लोक युट्यूबवर फ्रीमध्ये बघतात

36 वर्षे जुना 48 भागाचा प्रसिद्ध टीव्ही शो, ज्याने TRP मध्ये मोडले होते अनेक रेकॉर्ड, आजही लोक युट्यूबवर सर्च करून बघतात.

| Updated on: Apr 15, 2026 | 12:18 PM
Share
80-90 च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या मालिकांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली होती. त्या काळात प्रत्येकाच्या घरी टीव्ही नव्हता पण ज्या घरात टीव्ही असे तिथे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून कार्यक्रम पाहण्याची खास परंपरा होती.

80-90 च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या मालिकांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली होती. त्या काळात प्रत्येकाच्या घरी टीव्ही नव्हता पण ज्या घरात टीव्ही असे तिथे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून कार्यक्रम पाहण्याची खास परंपरा होती.

1 / 6
टीव्ही हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून कुटुंबाला एकत्र आणणारा दुवा होता. रविवारच्या सकाळपासून ते रात्रीच्या प्राइम टाइमपर्यंत घरातील सर्व कामे आधी पूर्ण केली जात होती. जेणेकरून एकही कार्यक्रम चुकू नये.

टीव्ही हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून कुटुंबाला एकत्र आणणारा दुवा होता. रविवारच्या सकाळपासून ते रात्रीच्या प्राइम टाइमपर्यंत घरातील सर्व कामे आधी पूर्ण केली जात होती. जेणेकरून एकही कार्यक्रम चुकू नये.

2 / 6
अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे चाणक्य ही ऐतिहासिक मालिका. जवळपास 36 वर्षांपूर्वी, म्हणजे 1990 साली दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आजही या मालिकेला IMDb वर तब्बल 9.3 इतकी उच्च रेटिंग मिळाली आहे.

अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे चाणक्य ही ऐतिहासिक मालिका. जवळपास 36 वर्षांपूर्वी, म्हणजे 1990 साली दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आजही या मालिकेला IMDb वर तब्बल 9.3 इतकी उच्च रेटिंग मिळाली आहे.

3 / 6
ही मालिका डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी लिहिली, दिग्दर्शित केली आणि त्यात प्रमुख भूमिकाही साकारली. विशेष म्हणजे, त्या काळात अनेकांना हे माहीतही नव्हते की मुख्य भूमिका करणारे कलाकारच या मालिकेचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत.

ही मालिका डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी लिहिली, दिग्दर्शित केली आणि त्यात प्रमुख भूमिकाही साकारली. विशेष म्हणजे, त्या काळात अनेकांना हे माहीतही नव्हते की मुख्य भूमिका करणारे कलाकारच या मालिकेचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत.

4 / 6
या ऐतिहासिक मालिकेचे एकूण 48 भाग होते आणि प्रत्येक भाग सुमारे 45 ते 50 मिनिटांचा होता. त्या काळात या मालिकेने TRP मध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवला.

या ऐतिहासिक मालिकेचे एकूण 48 भाग होते आणि प्रत्येक भाग सुमारे 45 ते 50 मिनिटांचा होता. त्या काळात या मालिकेने TRP मध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवला.

5 / 6
आजच्या डिजिटल युगातही ‘चाणक्य’ मालिकेची लोकप्रियता कायम आहे. ही मालिका यूट्यूबवर उपलब्ध असून, जुनी पिढीच नाही तर नवीन पिढीही ती आवडीने पाहत आहे. केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, इतिहास, राजकारण आणि रणनीती समजून घेण्यासाठीही ही मालिका उपयुक्त ठरते.

आजच्या डिजिटल युगातही ‘चाणक्य’ मालिकेची लोकप्रियता कायम आहे. ही मालिका यूट्यूबवर उपलब्ध असून, जुनी पिढीच नाही तर नवीन पिढीही ती आवडीने पाहत आहे. केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, इतिहास, राजकारण आणि रणनीती समजून घेण्यासाठीही ही मालिका उपयुक्त ठरते.

6 / 6
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ