AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

ना CSMT, ना पुणे, भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे? दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना देखील माहिती नाही नाव.

| Updated on: Apr 10, 2026 | 7:12 PM
Share
भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र, अनेकांना माहिती नाही की भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे?

भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र, अनेकांना माहिती नाही की भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे?

1 / 5
भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन केवळ आकारानेच मोठं नाही तर देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणूनही ओळखलं जातं. या स्टेशनचं नाव आहे Howrah Junction railway station.

भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन केवळ आकारानेच मोठं नाही तर देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणूनही ओळखलं जातं. या स्टेशनचं नाव आहे Howrah Junction railway station.

2 / 5
या भव्य स्टेशनमध्ये एकूण 23 प्लॅटफॉर्म आणि 25 पेक्षा जास्त रेल्वे ट्रॅक आहेत. त्यामुळे दररोज हजारो गाड्या आणि लाखो प्रवाशांची ये-जा येथे सुरळीतपणे पार पडते.

या भव्य स्टेशनमध्ये एकूण 23 प्लॅटफॉर्म आणि 25 पेक्षा जास्त रेल्वे ट्रॅक आहेत. त्यामुळे दररोज हजारो गाड्या आणि लाखो प्रवाशांची ये-जा येथे सुरळीतपणे पार पडते.

3 / 5
या रेल्वे स्टेशनचे बांधकाम 1854 साली झाले. याच स्टेशनवरून 15 ऑगस्ट 1854 रोजी पूर्व भारतातील पहिली प्रवासी रेल्वे धावली होती. त्यामुळे या स्थानकाला ऐतिहासिक दृष्ट्याही मोठं महत्त्व आहे.

या रेल्वे स्टेशनचे बांधकाम 1854 साली झाले. याच स्टेशनवरून 15 ऑगस्ट 1854 रोजी पूर्व भारतातील पहिली प्रवासी रेल्वे धावली होती. त्यामुळे या स्थानकाला ऐतिहासिक दृष्ट्याही मोठं महत्त्व आहे.

4 / 5
भारताची पहिली Rajdhani Express (1969) देखील याच स्टेशनवरून सुरू झाली होती. त्यामुळे हे स्टेशन भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

भारताची पहिली Rajdhani Express (1969) देखील याच स्टेशनवरून सुरू झाली होती. त्यामुळे हे स्टेशन भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

5 / 5
Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.