AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानाचे पंख आणि फ्लॅप…अहमदाबाद विमान अपघात नेमका का झाला? थेट अमिरेकतून महत्त्वाचा रिपोर्ट!

अहमदाबाद येथील विमान अपघाताचे कारण अमेरिकेतील एका तज्ज्ञ व्यक्तीने सांगितले आहे. या अपघातग्रस्त विमानातून एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते.

| Updated on: Jun 12, 2025 | 10:20 PM
Share
अहमदाबाद येथील विमान का कोसळले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. या क्षेत्रातील विमानाच्या अपघाताची वेगवेगळी कारणं सांगत आहेत. आता मात्र अमेरिकेतील प्रसिद्ध एव्हिएशसन एक्सर्प्ट जॉन एम. कॉक्स यांनी एअर इंडियाच्या एआय-171 या विमानाच्या अपघाताची संभाव्य कारणं सांगितली आहेत.

अहमदाबाद येथील विमान का कोसळले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. या क्षेत्रातील विमानाच्या अपघाताची वेगवेगळी कारणं सांगत आहेत. आता मात्र अमेरिकेतील प्रसिद्ध एव्हिएशसन एक्सर्प्ट जॉन एम. कॉक्स यांनी एअर इंडियाच्या एआय-171 या विमानाच्या अपघाताची संभाव्य कारणं सांगितली आहेत.

1 / 6
कॉक्स यांच्यानुसार अपघातग्रस्त विमानाचे सुटे भाग व्यवस्थितरीत्या लावण्यात आले नव्हते. आंतरराष्ट्रीय माध्यम असलेल्या असोशिएटेड प्रेसशी त्यांनी बातचित केली आहे. यावेळी त्यांनी या विमान अपघाताची काय कारणं असू शकतात हे सांगितलं आहे.

कॉक्स यांच्यानुसार अपघातग्रस्त विमानाचे सुटे भाग व्यवस्थितरीत्या लावण्यात आले नव्हते. आंतरराष्ट्रीय माध्यम असलेल्या असोशिएटेड प्रेसशी त्यांनी बातचित केली आहे. यावेळी त्यांनी या विमान अपघाताची काय कारणं असू शकतात हे सांगितलं आहे.

2 / 6
कॉक्स यांनी सांगितल्यानुसार विमान चांगल्या पद्धतीन टेकऑफ घेऊ शकले नाही. त्यामुळेच त्याचा अपघात झाला. कॉक्स हे वॉशिंग्टन डीसी येथील सेफ्टी ऑपरेटिंग सिस्टिमचे सीईओ आहेत.

कॉक्स यांनी सांगितल्यानुसार विमान चांगल्या पद्धतीन टेकऑफ घेऊ शकले नाही. त्यामुळेच त्याचा अपघात झाला. कॉक्स हे वॉशिंग्टन डीसी येथील सेफ्टी ऑपरेटिंग सिस्टिमचे सीईओ आहेत.

3 / 6
विमान ज्या वेळी उड्डाण घेत होते, त्यावेळी त्याचे स्लॅट्स आणि फ्लॅप हे भाग योग्य स्थितीत नव्हते, असं कॉक्स यांनी सांगितलं.

विमान ज्या वेळी उड्डाण घेत होते, त्यावेळी त्याचे स्लॅट्स आणि फ्लॅप हे भाग योग्य स्थितीत नव्हते, असं कॉक्स यांनी सांगितलं.

4 / 6
तसेच ज्यावेळी विमान टेकऑफ घेत होतं. तेव्हा त्याचा पुढचा भाग वर होता. नंतर मात्र हे विमान खाली कोसळायला लागलं. म्हणजेच हे विमान टेकऑफच्या वेळी पुरेशा प्रमाणात वर जाऊ शकलं नाही, असंही कॉक्स यांनी सांगितलं. स्लॅट्स आणि फ्लॅप ज्या स्थितीत हवेत त्या स्थितीत नव्हते असंही त्यांनी म्हटलंय.

तसेच ज्यावेळी विमान टेकऑफ घेत होतं. तेव्हा त्याचा पुढचा भाग वर होता. नंतर मात्र हे विमान खाली कोसळायला लागलं. म्हणजेच हे विमान टेकऑफच्या वेळी पुरेशा प्रमाणात वर जाऊ शकलं नाही, असंही कॉक्स यांनी सांगितलं. स्लॅट्स आणि फ्लॅप ज्या स्थितीत हवेत त्या स्थितीत नव्हते असंही त्यांनी म्हटलंय.

5 / 6
दरम्यान, या विमानाच्या अपघाताची वेगवेगळी कारणं सांगितली जात असली तरी या विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडल्यानंतर अपघाताचे नेमके कारण काय हे समजू शकणार आहे.

दरम्यान, या विमानाच्या अपघाताची वेगवेगळी कारणं सांगितली जात असली तरी या विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडल्यानंतर अपघाताचे नेमके कारण काय हे समजू शकणार आहे.

6 / 6
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.