AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

31 कलाकार असणारं सुपरहिट गाणं, पण अमिताभ बच्चन यांचा नव्हता गाण्यात समावेश, कारण ऐकूनच…

9 मिनिट 7 सेकंदाचं प्रचंड रोमँटिक आणि सुपरहिट गाणं, ज्यामध्ये होते 31 कलाकार, पण अमिताभ बच्चन या गाण्यामध्ये हजर नव्हते. नेमकं काय होतं कारण?

| Updated on: Jul 05, 2026 | 2:41 PM
Share
बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील ‘दीवानगी-दीवानगी’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या गाण्याची खासियत म्हणजे तब्बल 31 बॉलिवूड कलाकारांना एका फ्रेममध्ये आणण्याचा पराक्रम दिग्दर्शिका फराह खान यांनी केला होता.

बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील ‘दीवानगी-दीवानगी’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या गाण्याची खासियत म्हणजे तब्बल 31 बॉलिवूड कलाकारांना एका फ्रेममध्ये आणण्याचा पराक्रम दिग्दर्शिका फराह खान यांनी केला होता.

1 / 5
मात्र या गाण्यात अमिताभ बच्चन यांची अनुपस्थिती अनेकांच्या लक्षात आली होती. आता यामागचे खरे कारण स्वतः फराह खान यांनी उघड केले आहे. अलीकडेच IFTDA च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत पल्लवी जोशी यांच्याशी संवाद साधताना फराह खान यांनी या गाण्याशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा दिला.

मात्र या गाण्यात अमिताभ बच्चन यांची अनुपस्थिती अनेकांच्या लक्षात आली होती. आता यामागचे खरे कारण स्वतः फराह खान यांनी उघड केले आहे. अलीकडेच IFTDA च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत पल्लवी जोशी यांच्याशी संवाद साधताना फराह खान यांनी या गाण्याशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा दिला.

2 / 5
त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘दीवानगी-दीवानगी’ गाण्याचे चित्रीकरण सुरू असतानाच बच्चन कुटुंबात मोठ्या लग्नाची तयारी सुरू होती. फराह खान म्हणाल्या की, त्या काळात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाची लगबग सुरू होती. त्यामुळे अमिताभ बच्चन संपूर्णपणे कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांना या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वेळ देता आला नाही.

त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘दीवानगी-दीवानगी’ गाण्याचे चित्रीकरण सुरू असतानाच बच्चन कुटुंबात मोठ्या लग्नाची तयारी सुरू होती. फराह खान म्हणाल्या की, त्या काळात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाची लगबग सुरू होती. त्यामुळे अमिताभ बच्चन संपूर्णपणे कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांना या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वेळ देता आला नाही.

3 / 5
यावेळी फराह खान यांनी विनोदी शैलीत आणखी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला संपूर्ण चित्रपटसृष्टीला निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे ज्यांना लग्नाचे आमंत्रण मिळाले नव्हते, ते अनेक कलाकार आमच्या ‘दीवानगी-दीवानगी’ गाण्याच्या शूटिंगसाठी उपलब्ध झाले.

यावेळी फराह खान यांनी विनोदी शैलीत आणखी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला संपूर्ण चित्रपटसृष्टीला निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे ज्यांना लग्नाचे आमंत्रण मिळाले नव्हते, ते अनेक कलाकार आमच्या ‘दीवानगी-दीवानगी’ गाण्याच्या शूटिंगसाठी उपलब्ध झाले.

4 / 5
एका अर्थाने बच्चन कुटुंबाच्या त्या खासगी विवाहसोहळ्याचा आम्हाला मोठा फायदा झाला आणि इतके सारे स्टार्स एका गाण्यासाठी एकत्र आणणे शक्य झाले. या गाण्यात 31 कलाकार झळकले होते. त्यामुळे हे गाणे बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक स्टारकास्ट असलेल्या गाण्यांपैकी एक मानले जाते.

एका अर्थाने बच्चन कुटुंबाच्या त्या खासगी विवाहसोहळ्याचा आम्हाला मोठा फायदा झाला आणि इतके सारे स्टार्स एका गाण्यासाठी एकत्र आणणे शक्य झाले. या गाण्यात 31 कलाकार झळकले होते. त्यामुळे हे गाणे बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक स्टारकास्ट असलेल्या गाण्यांपैकी एक मानले जाते.

5 / 5
Follow Us
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या दानवेंच
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या अंबादास दानवेंचा विजय की पराभव?
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंवर... नेमकं काय म्हणाली?
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...