AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

31 कलाकार असणारं सुपरहिट गाणं, पण अमिताभ बच्चन यांचा नव्हता गाण्यात समावेश, कारण ऐकूनच…

9 मिनिट 7 सेकंदाचं प्रचंड रोमँटिक आणि सुपरहिट गाणं, ज्यामध्ये होते 31 कलाकार, पण अमिताभ बच्चन या गाण्यामध्ये हजर नव्हते. नेमकं काय होतं कारण?

| Updated on: Jul 05, 2026 | 2:41 PM
Share
बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील ‘दीवानगी-दीवानगी’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या गाण्याची खासियत म्हणजे तब्बल 31 बॉलिवूड कलाकारांना एका फ्रेममध्ये आणण्याचा पराक्रम दिग्दर्शिका फराह खान यांनी केला होता.

बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील ‘दीवानगी-दीवानगी’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या गाण्याची खासियत म्हणजे तब्बल 31 बॉलिवूड कलाकारांना एका फ्रेममध्ये आणण्याचा पराक्रम दिग्दर्शिका फराह खान यांनी केला होता.

1 / 5
मात्र या गाण्यात अमिताभ बच्चन यांची अनुपस्थिती अनेकांच्या लक्षात आली होती. आता यामागचे खरे कारण स्वतः फराह खान यांनी उघड केले आहे. अलीकडेच IFTDA च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत पल्लवी जोशी यांच्याशी संवाद साधताना फराह खान यांनी या गाण्याशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा दिला.

मात्र या गाण्यात अमिताभ बच्चन यांची अनुपस्थिती अनेकांच्या लक्षात आली होती. आता यामागचे खरे कारण स्वतः फराह खान यांनी उघड केले आहे. अलीकडेच IFTDA च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत पल्लवी जोशी यांच्याशी संवाद साधताना फराह खान यांनी या गाण्याशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा दिला.

2 / 5
त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘दीवानगी-दीवानगी’ गाण्याचे चित्रीकरण सुरू असतानाच बच्चन कुटुंबात मोठ्या लग्नाची तयारी सुरू होती. फराह खान म्हणाल्या की, त्या काळात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाची लगबग सुरू होती. त्यामुळे अमिताभ बच्चन संपूर्णपणे कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांना या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वेळ देता आला नाही.

त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘दीवानगी-दीवानगी’ गाण्याचे चित्रीकरण सुरू असतानाच बच्चन कुटुंबात मोठ्या लग्नाची तयारी सुरू होती. फराह खान म्हणाल्या की, त्या काळात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाची लगबग सुरू होती. त्यामुळे अमिताभ बच्चन संपूर्णपणे कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांना या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वेळ देता आला नाही.

3 / 5
यावेळी फराह खान यांनी विनोदी शैलीत आणखी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला संपूर्ण चित्रपटसृष्टीला निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे ज्यांना लग्नाचे आमंत्रण मिळाले नव्हते, ते अनेक कलाकार आमच्या ‘दीवानगी-दीवानगी’ गाण्याच्या शूटिंगसाठी उपलब्ध झाले.

यावेळी फराह खान यांनी विनोदी शैलीत आणखी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला संपूर्ण चित्रपटसृष्टीला निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे ज्यांना लग्नाचे आमंत्रण मिळाले नव्हते, ते अनेक कलाकार आमच्या ‘दीवानगी-दीवानगी’ गाण्याच्या शूटिंगसाठी उपलब्ध झाले.

4 / 5
एका अर्थाने बच्चन कुटुंबाच्या त्या खासगी विवाहसोहळ्याचा आम्हाला मोठा फायदा झाला आणि इतके सारे स्टार्स एका गाण्यासाठी एकत्र आणणे शक्य झाले. या गाण्यात 31 कलाकार झळकले होते. त्यामुळे हे गाणे बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक स्टारकास्ट असलेल्या गाण्यांपैकी एक मानले जाते.

एका अर्थाने बच्चन कुटुंबाच्या त्या खासगी विवाहसोहळ्याचा आम्हाला मोठा फायदा झाला आणि इतके सारे स्टार्स एका गाण्यासाठी एकत्र आणणे शक्य झाले. या गाण्यात 31 कलाकार झळकले होते. त्यामुळे हे गाणे बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक स्टारकास्ट असलेल्या गाण्यांपैकी एक मानले जाते.

5 / 5
Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा