AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) ही मानवाला पुरक असावी, मानवाची जागा घेणारी नव्हे ! – धर्मेंद्र प्रधान

उच्च शिक्षणावरील भारत-स्पेन परिषदेच्या समारोप स्पेनचे राजदूत जुआन अँटोनियो मार्च पुजोल यांच्या उपस्थित झाला . भारत आणि स्पेनच्या राजकीय संबंधाला ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. स्पेन-भारत द्विपक्षीय संबंधांना यावेळी उजाळा देण्यात आला.

| Updated on: Feb 20, 2026 | 5:41 PM
Share
भारतातील स्पेनचे राजदूत जुआन अँटोनियो मार्च पुजोल यांच्यासोबत, उच्च शिक्षणावरील भारत-स्पेन परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करताना आपल्या आनंद होत आहे असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.

भारतातील स्पेनचे राजदूत जुआन अँटोनियो मार्च पुजोल यांच्यासोबत, उच्च शिक्षणावरील भारत-स्पेन परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करताना आपल्या आनंद होत आहे असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.

1 / 5
 राजकीय संबंधांच्या ७० व्या वर्षाचे स्पेन-भारत द्वैत वर्ष २०२६ साजरे करीत असताना शिक्षण, संशोधन आणि युवा देवाणघेवाण हे आमच्या सामायिक दृष्टिकोनाचे केंद्रबिंदू असल्याचे  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.

राजकीय संबंधांच्या ७० व्या वर्षाचे स्पेन-भारत द्वैत वर्ष २०२६ साजरे करीत असताना शिक्षण, संशोधन आणि युवा देवाणघेवाण हे आमच्या सामायिक दृष्टिकोनाचे केंद्रबिंदू असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.

2 / 5
भारताचे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० जागतिक शैक्षणिक सहकार्य सक्षम करते.आम्ही आघाडीच्या स्पॅनिश विद्यापीठांना भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतो आहोत असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.

भारताचे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० जागतिक शैक्षणिक सहकार्य सक्षम करते.आम्ही आघाडीच्या स्पॅनिश विद्यापीठांना भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतो आहोत असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.

3 / 5
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ च्या पार्श्वभूमीवर हा एक संदेश स्पष्ट आहे की, 'कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही मानवी निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि नैतिक जबाबदारी यांना बळकटी देण्यासाठी असावी, मानवाची जागा घेण्यासाठी नव्हे आणि जबाबदार इनोवेशन घडविण्यात लोकशाही देशांनी पुढाकार घ्यायला हवा आणि भारत -स्पेन यासाठी कटिबद्ध आहेत असेही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ च्या पार्श्वभूमीवर हा एक संदेश स्पष्ट आहे की, 'कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही मानवी निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि नैतिक जबाबदारी यांना बळकटी देण्यासाठी असावी, मानवाची जागा घेण्यासाठी नव्हे आणि जबाबदार इनोवेशन घडविण्यात लोकशाही देशांनी पुढाकार घ्यायला हवा आणि भारत -स्पेन यासाठी कटिबद्ध आहेत असेही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.

4 / 5
 स्पेनमधील आघाडीचे शिक्षण तज्ज्ञ आणि १०० हून अधिक विद्यापीठांचे कुलगुरू एकत्र झालेल्या आजच्या या परिषदेत केवळ संवाद नव्हे तर प्रत्यक्ष कृतीकडे वाटचाल करण्यावर भर देण्यात आला आहे. आपण आज उभारलेले ज्ञानाचे पूल उद्याच्या युवकांच्या आत्मविश्वासाला आकार देतील.

स्पेनमधील आघाडीचे शिक्षण तज्ज्ञ आणि १०० हून अधिक विद्यापीठांचे कुलगुरू एकत्र झालेल्या आजच्या या परिषदेत केवळ संवाद नव्हे तर प्रत्यक्ष कृतीकडे वाटचाल करण्यावर भर देण्यात आला आहे. आपण आज उभारलेले ज्ञानाचे पूल उद्याच्या युवकांच्या आत्मविश्वासाला आकार देतील.

5 / 5
Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....