AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य नितीतील आदर्श महिलेचे 5 गुण, शेवटचा सर्वात महत्त्वाचा

Chanakya Neeti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीमध्ये एका आदर्श महिलेत कोणते 5 गुण असावेत हे सांगितलं आहे. आचार्य चाणक्यांनी या पाचही गुणांचं सविस्तर वर्णन केलं आहे. जाणून घ्या

| Updated on: Aug 01, 2025 | 11:20 PM
Share
चाणक्य नितीनुसार, दया आणि विनम्रता हे स्त्रियांमधील 2 महत्त्वपूर्ण गुण आहेत. दयालु आणि विनम्र महिलेला प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळतो. रागावार नियंत्रण मिळवणं या गुणाचा भाग आहे, कारण तापट आणि रागीट स्वभावामुळे कुटुंबाचं नुकसान होऊ शकतं. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

चाणक्य नितीनुसार, दया आणि विनम्रता हे स्त्रियांमधील 2 महत्त्वपूर्ण गुण आहेत. दयालु आणि विनम्र महिलेला प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळतो. रागावार नियंत्रण मिळवणं या गुणाचा भाग आहे, कारण तापट आणि रागीट स्वभावामुळे कुटुंबाचं नुकसान होऊ शकतं. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

1 / 6
चाणक्य नितीनुसार, देवपूजाच म्हणजे धर्माचं पालन करण असं नाही. तर तुम्हाला चूक आणि बरोबर याची जाण हवी. जी स्त्री धार्मिक असते तीचा ईश्वर आणि प्रकृतीवर आस्था असते. हीच आस्था आणि विश्वास त्या महिलेला चांगले कर्म करण्यासाठी प्रेरणा देते. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

चाणक्य नितीनुसार, देवपूजाच म्हणजे धर्माचं पालन करण असं नाही. तर तुम्हाला चूक आणि बरोबर याची जाण हवी. जी स्त्री धार्मिक असते तीचा ईश्वर आणि प्रकृतीवर आस्था असते. हीच आस्था आणि विश्वास त्या महिलेला चांगले कर्म करण्यासाठी प्रेरणा देते. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 6
चाणक्य नितीनुसार, एका समजुतदार महिलेत बचत करण्याचा गुण असायला हवा. कठीण काळात फक्त वाचवलेले पैसेच कामी येतात, हे त्या महिलेला माहित असावं. महिलेचा हा गुण तिच्या कुटुंबासाठी आर्थिक संकटात असताना फायदेशीर ठरु शकतो. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

चाणक्य नितीनुसार, एका समजुतदार महिलेत बचत करण्याचा गुण असायला हवा. कठीण काळात फक्त वाचवलेले पैसेच कामी येतात, हे त्या महिलेला माहित असावं. महिलेचा हा गुण तिच्या कुटुंबासाठी आर्थिक संकटात असताना फायदेशीर ठरु शकतो. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 6
मधुर वाणीमुळे स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते.  चाणक्य नितीनुसार, जी स्त्री वाईट बोलते, तिच्या बाह्य सौंदर्याला काहीही अर्थ राहत नाही. गोड वाणी आणि सभ्यपणामुळे नाती दृढ होतात.  (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

मधुर वाणीमुळे स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते. चाणक्य नितीनुसार, जी स्त्री वाईट बोलते, तिच्या बाह्य सौंदर्याला काहीही अर्थ राहत नाही. गोड वाणी आणि सभ्यपणामुळे नाती दृढ होतात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 6
चाणक्य नितीनुसार, पुरुषांच्या तुलनेत महिला या 6 पट धाडसी असतात. त्यामुळे स्त्री कोणत्याही अडचणीचा सामना न डगमगता आणि धाडसाने करते. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

चाणक्य नितीनुसार, पुरुषांच्या तुलनेत महिला या 6 पट धाडसी असतात. त्यामुळे स्त्री कोणत्याही अडचणीचा सामना न डगमगता आणि धाडसाने करते. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 6
चाणक्य नितीत स्त्रीला समाजाची पहिली शिक्षिका असं म्हटलं गेलंय. एक स्त्री तिच्या मुलांवर संस्कार करण्यासह एक मजबूत आणि आदर्श समाज देखील निर्माण करते. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

चाणक्य नितीत स्त्रीला समाजाची पहिली शिक्षिका असं म्हटलं गेलंय. एक स्त्री तिच्या मुलांवर संस्कार करण्यासह एक मजबूत आणि आदर्श समाज देखील निर्माण करते. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.