AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल टॉवर म्हणजे संकट, थेट होतो कर्करोग? जाणून घ्या नेमकं सत्य काय?

तुम्ही तुमच्या घराच्या बाजूला किंवा परिसरात टॉवर पाहिले असतील. याच मोबाईल टॉवरमुळे कर्करोग होतो, असा दावा केला जातो. याच दाव्यावर आता भारत सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

| Updated on: Jan 03, 2026 | 7:50 PM
Share
तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेक टॉवर्स पाहिले असतील. त्या परिसरातील मोबाईल्सना रेंज मिळावी, संदेश वहनाचे काम सुरळीत चालावे यासाठी हे टॉवर्स लावले जातात. परंतु याच टॉवर्सबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात. परिसरात टॉवर्स लावला तर कॅन्सर म्हणजेच कर्करोग होईल, अशई भीती व्यक्त केली जाते. आता याच भीतीबाबत भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे.

तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेक टॉवर्स पाहिले असतील. त्या परिसरातील मोबाईल्सना रेंज मिळावी, संदेश वहनाचे काम सुरळीत चालावे यासाठी हे टॉवर्स लावले जातात. परंतु याच टॉवर्सबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात. परिसरात टॉवर्स लावला तर कॅन्सर म्हणजेच कर्करोग होईल, अशई भीती व्यक्त केली जाते. आता याच भीतीबाबत भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे.

1 / 5
तुमच्या आजूबाजूला जे टॉवर्स असतात त्यातून काही रेडिएशन निघतात. याच रेडिएशनमुळे तुम्हाला कर्करोग होऊ शकतो तसेच इतरही काही आजार होऊ शकतात, असा दावा केला जातो. याच दाव्याला बळी पडून काही लोक टॉवरची मनात भीती बाळगतात. परंतु आता टॉवरबाबत भारत सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.

तुमच्या आजूबाजूला जे टॉवर्स असतात त्यातून काही रेडिएशन निघतात. याच रेडिएशनमुळे तुम्हाला कर्करोग होऊ शकतो तसेच इतरही काही आजार होऊ शकतात, असा दावा केला जातो. याच दाव्याला बळी पडून काही लोक टॉवरची मनात भीती बाळगतात. परंतु आता टॉवरबाबत भारत सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.

2 / 5
भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक्स या सोशल मीडियावरील खात्यावर लोकांच्या मनात असलेल्या भीतीबात सांगितले आहे. मोबाईल टॉवरमुळे कोणताही आजार होत नाही. तसेच कर्करोग होण्याची भीती नसते, असे सरकारने सांगितले आहे. हे स्पष्टीकरण देताना सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षांचा आधार घेतला आहे.

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक्स या सोशल मीडियावरील खात्यावर लोकांच्या मनात असलेल्या भीतीबात सांगितले आहे. मोबाईल टॉवरमुळे कोणताही आजार होत नाही. तसेच कर्करोग होण्याची भीती नसते, असे सरकारने सांगितले आहे. हे स्पष्टीकरण देताना सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षांचा आधार घेतला आहे.

3 / 5
भारत सरकारने सांगितल्यानुसार मोबाईल टॉवरमधून निघणारे तरंग हे ठरवून दिलेल्या नियमांमध्ये असतात. तसेच या तरंगांमुळे सुरक्षा मानकांचे उल्लंघन होत नाही. म्हणजेच मोबाईल टॉवरमुळे कर्करोग तसेच इतर आजार होत नाहीत. एखाद्या टॉवरने सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्यास लगेच कारवाई केली जाते.

भारत सरकारने सांगितल्यानुसार मोबाईल टॉवरमधून निघणारे तरंग हे ठरवून दिलेल्या नियमांमध्ये असतात. तसेच या तरंगांमुळे सुरक्षा मानकांचे उल्लंघन होत नाही. म्हणजेच मोबाईल टॉवरमुळे कर्करोग तसेच इतर आजार होत नाहीत. एखाद्या टॉवरने सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्यास लगेच कारवाई केली जाते.

4 / 5
तसेच संबंधित टॉवर बंद केले जाते. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन भारत सरकारने केले आहे. मोबाईल फोन आणि मोबाईल टॉवर हे कमी शक्तीवर काम करतात. मोबाईलमधील रेडिओ ट्रान्समीटर हे जवळच्या टॉवरशी संपर्क करतात. त्यानंतर फोन कॉल लागतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असे सरकारने सांगितले आहे.

तसेच संबंधित टॉवर बंद केले जाते. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन भारत सरकारने केले आहे. मोबाईल फोन आणि मोबाईल टॉवर हे कमी शक्तीवर काम करतात. मोबाईलमधील रेडिओ ट्रान्समीटर हे जवळच्या टॉवरशी संपर्क करतात. त्यानंतर फोन कॉल लागतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असे सरकारने सांगितले आहे.

5 / 5
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.