AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतातील कोणत्या नदीवर सर्वात जास्त धरणे आहेत?

River GK : भारतात शेकडो लहान-मोठ्या नद्या आहेत. यातील जवळपास सर्वच नद्यांवर मोठी धरणे आहेत या धरणांचा मुख्य उद्देश पूर नियंत्रण, सिंचन आणि वीज निर्मिती हा आहे. भारतातील सर्वाधिक धरणे असलेल्या नद्यांची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 17, 2026 | 11:31 PM
Share
कावेरी आणि नर्मदा : कावेरी आणि नर्मदा नदीवर सर्वात जास्त धरणे आहेत. नर्मदा नदीवर सरदार सरोवर, इंदिरा सागर आणि ओंकारेश्वर यांसारखी मोठी आणि महत्त्वाची धरणे आहेत. याशिवाय या नदीवर अनेक लहान धरणेदेखील बांधण्यात आली आहेत.

कावेरी आणि नर्मदा : कावेरी आणि नर्मदा नदीवर सर्वात जास्त धरणे आहेत. नर्मदा नदीवर सरदार सरोवर, इंदिरा सागर आणि ओंकारेश्वर यांसारखी मोठी आणि महत्त्वाची धरणे आहेत. याशिवाय या नदीवर अनेक लहान धरणेदेखील बांधण्यात आली आहेत.

1 / 5
कावेरी नदी आणि ऐतिहासिक धरण: कावेरी नदीवर मेट्टूर, कृष्णराज सागर (KRS) आणि शिवनसमुद्र ही प्रमुख धरणे आहेत. विशेष म्हणजे, तमिळनाडूमध्ये याच नदीवर जगातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक असलेले 'कल्लनई धरण' स्थित आहे.

कावेरी नदी आणि ऐतिहासिक धरण: कावेरी नदीवर मेट्टूर, कृष्णराज सागर (KRS) आणि शिवनसमुद्र ही प्रमुख धरणे आहेत. विशेष म्हणजे, तमिळनाडूमध्ये याच नदीवर जगातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक असलेले 'कल्लनई धरण' स्थित आहे.

2 / 5
नदीचा उगम आणि विस्तार: कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यातील कोडागु (कूर्ग) जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत रांगांमधील 'तलाकावेरी' येथून होतो. कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमधून वाहत ही नदी पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.

नदीचा उगम आणि विस्तार: कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यातील कोडागु (कूर्ग) जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत रांगांमधील 'तलाकावेरी' येथून होतो. कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमधून वाहत ही नदी पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.

3 / 5
दक्षिण भारताची जीवनवाहिनी: कावेरी नदीला दक्षिण भारताची 'कृषी जीवनरेखा' मानले जाते. या नदीच्या काठावर अत्यंत सुपीक मैदाने असून, विशेषतः तमिळनाडूचा कावेरी डेल्टा हा राज्यातील सर्वात समृद्ध कृषी विभाग आहे.

दक्षिण भारताची जीवनवाहिनी: कावेरी नदीला दक्षिण भारताची 'कृषी जीवनरेखा' मानले जाते. या नदीच्या काठावर अत्यंत सुपीक मैदाने असून, विशेषतः तमिळनाडूचा कावेरी डेल्टा हा राज्यातील सर्वात समृद्ध कृषी विभाग आहे.

4 / 5
धार्मिक आणि आर्थिक महत्त्व: कावेरी ही दक्षिण भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक असून ती धार्मिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सुमारे १४६५ किमी लांबीचा विस्तार असलेल्या या नदीला देशातील महत्त्वाच्या जलस्त्रोतांपैकी एक मानले जाते.

धार्मिक आणि आर्थिक महत्त्व: कावेरी ही दक्षिण भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक असून ती धार्मिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सुमारे १४६५ किमी लांबीचा विस्तार असलेल्या या नदीला देशातील महत्त्वाच्या जलस्त्रोतांपैकी एक मानले जाते.

5 / 5
Follow Us
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे  पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. शहरात कुठेही अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. अवैध दारू विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात विशेष पथक तयार करण्यात आले आहे.  यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दारू अड्ड्यांना माल पुरवणारे, वाहतूक करणारे आणि आर्थिक मदत करणाऱ्यांवरही पोलिसांचा फोकस असणार आहे.  पुण्यातील विविध भागांमध्ये पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली असून संशयित ठिकाणांची झडती घेतली जात आहे. अनेक अवैध अड्ड्यांची माहिती पोलिसांकडे जमा होत असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही अवैध दारू विक्रीची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...
धक्कादायक! तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...संभाजीनगरात हाय वोल्टेज ड्रामा!