AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दिवस जगतात?

Highest Life Expectancy State : भारतात अशी काही राज्ये आहेत, तिथे महिलांचे सरासरी आयुर्मान पुरूषांपेक्षा जास्त आहे. मात्र भारतातील कोणत्या राज्यातील लोकांचे सरासरी आयुर्मान सर्वात जास्त आहे याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

| Updated on: Nov 28, 2025 | 10:46 PM
Share
भारतात 140 कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशापैकी एक आहे. पण भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दिवस जगतात हे तुम्हाला माहिती आहे का?

भारतात 140 कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशापैकी एक आहे. पण भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दिवस जगतात हे तुम्हाला माहिती आहे का?

1 / 5
भारतातील प्रत्येक राज्यातील लोकांचे सरासरी आयुर्मान हे कमी जास्त आहे. मात्र आज आप सर्वात जास्त आयुर्मान असलेल्या राज्याची माहिती जाणून घेणार आहोत.

भारतातील प्रत्येक राज्यातील लोकांचे सरासरी आयुर्मान हे कमी जास्त आहे. मात्र आज आप सर्वात जास्त आयुर्मान असलेल्या राज्याची माहिती जाणून घेणार आहोत.

2 / 5
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही राज्यांच्या सरासरी आयुर्मानाचा डेटा जारी केला होता. हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्समधील अहवालानुसार केरळ राज्यातील लोकांचे आयुर्मान सर्वात जास्त आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही राज्यांच्या सरासरी आयुर्मानाचा डेटा जारी केला होता. हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्समधील अहवालानुसार केरळ राज्यातील लोकांचे आयुर्मान सर्वात जास्त आहे.

3 / 5
केरळमधील लोकांचे सरासरी आयुर्मान 75.1 वर्षे आहे. म्हणजे येथील लोक सरासरी 75 वर्षे जगतात. येथील महिलांचे सरासरी आयुर्मान 79.9 वर्षे आहे आणि पुरुषांचे 72.2 वर्षे आहे.

केरळमधील लोकांचे सरासरी आयुर्मान 75.1 वर्षे आहे. म्हणजे येथील लोक सरासरी 75 वर्षे जगतात. येथील महिलांचे सरासरी आयुर्मान 79.9 वर्षे आहे आणि पुरुषांचे 72.2 वर्षे आहे.

4 / 5
जम्मू आणि काश्मीर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणचे लोक सरासरी 73.5 वर्षे जगतात. येथील महिलांचे आयुर्मान 76.2 वर्षे आणि पुरुषांचे आयुर्मान 71.6 वर्षे आहे.

जम्मू आणि काश्मीर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणचे लोक सरासरी 73.5 वर्षे जगतात. येथील महिलांचे आयुर्मान 76.2 वर्षे आणि पुरुषांचे आयुर्मान 71.6 वर्षे आहे.

5 / 5
Follow Us
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं...
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं....
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.