AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दिवस जगतात?

Highest Life Expectancy State : भारतात अशी काही राज्ये आहेत, तिथे महिलांचे सरासरी आयुर्मान पुरूषांपेक्षा जास्त आहे. मात्र भारतातील कोणत्या राज्यातील लोकांचे सरासरी आयुर्मान सर्वात जास्त आहे याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

| Updated on: Nov 28, 2025 | 10:46 PM
Share
भारतात 140 कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशापैकी एक आहे. पण भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दिवस जगतात हे तुम्हाला माहिती आहे का?

भारतात 140 कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशापैकी एक आहे. पण भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दिवस जगतात हे तुम्हाला माहिती आहे का?

1 / 5
भारतातील प्रत्येक राज्यातील लोकांचे सरासरी आयुर्मान हे कमी जास्त आहे. मात्र आज आप सर्वात जास्त आयुर्मान असलेल्या राज्याची माहिती जाणून घेणार आहोत.

भारतातील प्रत्येक राज्यातील लोकांचे सरासरी आयुर्मान हे कमी जास्त आहे. मात्र आज आप सर्वात जास्त आयुर्मान असलेल्या राज्याची माहिती जाणून घेणार आहोत.

2 / 5
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही राज्यांच्या सरासरी आयुर्मानाचा डेटा जारी केला होता. हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्समधील अहवालानुसार केरळ राज्यातील लोकांचे आयुर्मान सर्वात जास्त आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही राज्यांच्या सरासरी आयुर्मानाचा डेटा जारी केला होता. हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्समधील अहवालानुसार केरळ राज्यातील लोकांचे आयुर्मान सर्वात जास्त आहे.

3 / 5
केरळमधील लोकांचे सरासरी आयुर्मान 75.1 वर्षे आहे. म्हणजे येथील लोक सरासरी 75 वर्षे जगतात. येथील महिलांचे सरासरी आयुर्मान 79.9 वर्षे आहे आणि पुरुषांचे 72.2 वर्षे आहे.

केरळमधील लोकांचे सरासरी आयुर्मान 75.1 वर्षे आहे. म्हणजे येथील लोक सरासरी 75 वर्षे जगतात. येथील महिलांचे सरासरी आयुर्मान 79.9 वर्षे आहे आणि पुरुषांचे 72.2 वर्षे आहे.

4 / 5
जम्मू आणि काश्मीर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणचे लोक सरासरी 73.5 वर्षे जगतात. येथील महिलांचे आयुर्मान 76.2 वर्षे आणि पुरुषांचे आयुर्मान 71.6 वर्षे आहे.

जम्मू आणि काश्मीर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणचे लोक सरासरी 73.5 वर्षे जगतात. येथील महिलांचे आयुर्मान 76.2 वर्षे आणि पुरुषांचे आयुर्मान 71.6 वर्षे आहे.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.