AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त आनंदी आहेत? वाचा रिपोर्ट

Happiest State : भारतातील सर्वात आनंदी राज्याबाबतचे निष्कर्ष विविध 'हॅपीनेस इंडेक्स' (Happiness Index) अहवालांवर आधारित असतात. अशातच आता 2025-26 चा ताजा अहवाल समोर आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 02, 2026 | 7:41 PM
Share
हिमाचल प्रदेश (प्रथम क्रमांक) : ताज्या 'इंडियन हॅपीनेस इंडेक्स 2025' नुसार हिमाचल प्रदेशने अव्वल स्थान पटकावले आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य, प्रदूषणमुक्त हवा आणि शांत जीवनशैलीमुळे लोक अधिक समाधानी आहेत.

हिमाचल प्रदेश (प्रथम क्रमांक) : ताज्या 'इंडियन हॅपीनेस इंडेक्स 2025' नुसार हिमाचल प्रदेशने अव्वल स्थान पटकावले आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य, प्रदूषणमुक्त हवा आणि शांत जीवनशैलीमुळे लोक अधिक समाधानी आहेत.

1 / 5
मिझोराम (लहान राज्यांमध्ये अव्वल) : मिझोराम हे सातत्याने आनंदी राज्यांच्या यादीत अग्रस्थानी असते. येथे 100% साक्षरतेच्या जवळ असलेला दर आणि समाजात असलेली समता हे आनंदाचे मुख्य कारण आहे.

मिझोराम (लहान राज्यांमध्ये अव्वल) : मिझोराम हे सातत्याने आनंदी राज्यांच्या यादीत अग्रस्थानी असते. येथे 100% साक्षरतेच्या जवळ असलेला दर आणि समाजात असलेली समता हे आनंदाचे मुख्य कारण आहे.

2 / 5
मजबूत सोशल बॉन्डिंग : मिझोराममध्ये 'लुख्मोल' सारखी सामाजिक संस्कृती आहे, जिथे लोक एकमेकांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. कौटुंबिक आणि सामाजिक संबंध घट्ट असल्याने येथील लोक मानसिकदृष्ट्या अधिक आनंदी असतात.

मजबूत सोशल बॉन्डिंग : मिझोराममध्ये 'लुख्मोल' सारखी सामाजिक संस्कृती आहे, जिथे लोक एकमेकांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. कौटुंबिक आणि सामाजिक संबंध घट्ट असल्याने येथील लोक मानसिकदृष्ट्या अधिक आनंदी असतात.

3 / 5
कामाचा गौरव : मिझोरामसारख्या राज्यांमध्ये कोणत्याही कामाला लहान मानले जात नाही. येथील मुले वयाच्या 16-17 व्या वर्षापासूनच आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड राहत नाही.

कामाचा गौरव : मिझोरामसारख्या राज्यांमध्ये कोणत्याही कामाला लहान मानले जात नाही. येथील मुले वयाच्या 16-17 व्या वर्षापासूनच आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड राहत नाही.

4 / 5
इतर आनंदी राज्ये आणि शहरे : यादीत अंदमान आणि निकोबार बेटे तिसऱ्या, तर पंजाब चौथ्या आणि गुजरात पाचव्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, 'टाईम आऊट 2025' च्या सर्वेक्षणात मुंबईला आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून स्थान मिळाले आहे.

इतर आनंदी राज्ये आणि शहरे : यादीत अंदमान आणि निकोबार बेटे तिसऱ्या, तर पंजाब चौथ्या आणि गुजरात पाचव्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, 'टाईम आऊट 2025' च्या सर्वेक्षणात मुंबईला आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून स्थान मिळाले आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली