AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : असे एक राज्य जे स्वातंत्र्यानंतर 28 वर्षांनी भारतात झाले सामील

Unique State : भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले होते हे सर्वांना माहिती आहे. मात्र स्वातंत्र्यावेळी भारतात खूप कमी राज्ये होती. मात्र कालांतराने नवीन राज्ये तयार झाली, एक असे राज्य आहे जे स्वातंत्र्यानंतर 28 वर्षांनी भारतात सामील झाले. याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 17, 2026 | 10:16 PM
Share
सिक्कीम : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 28 वर्षांनी सिक्कीम हे  राज्य भारतात पूर्णपणे सामील झाले. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा सिक्कीममध्ये 'चोग्याल' राजघराण्याची सत्ता होती. त्यावेळी सिक्कीम हे भारताचे एक 'संरक्षित राज्य'होते, ज्याचे परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि दळणवळण भारत सरकार पाहत असे.

सिक्कीम : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 28 वर्षांनी सिक्कीम हे राज्य भारतात पूर्णपणे सामील झाले. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा सिक्कीममध्ये 'चोग्याल' राजघराण्याची सत्ता होती. त्यावेळी सिक्कीम हे भारताचे एक 'संरक्षित राज्य'होते, ज्याचे परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि दळणवळण भारत सरकार पाहत असे.

1 / 5
जनतेची मागणी : 1970 च्या दशकात सिक्कीममधील जनतेने राजेशाहीविरुद्ध आवाज उठवला आणि लोकशाही स्थापन करून भारतासोबत पूर्णपणे विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली.

जनतेची मागणी : 1970 च्या दशकात सिक्कीममधील जनतेने राजेशाहीविरुद्ध आवाज उठवला आणि लोकशाही स्थापन करून भारतासोबत पूर्णपणे विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली.

2 / 5
सार्वमत : सिक्कीमच्या जनतेची इच्छा जाणून घेण्यासाठी 1975 मध्ये तिथे सार्वमत घेण्यात आले. या मतदानात सुमारे 97.5% जनतेने भारतासोबत सामील होण्याच्या बाजूने कौल दिला.

सार्वमत : सिक्कीमच्या जनतेची इच्छा जाणून घेण्यासाठी 1975 मध्ये तिथे सार्वमत घेण्यात आले. या मतदानात सुमारे 97.5% जनतेने भारतासोबत सामील होण्याच्या बाजूने कौल दिला.

3 / 5
घटनादुरुस्ती : सिक्कीमला भारतीय संघराज्यात सामील करून घेण्यासाठी भारतीय संसदेने 36 वी घटनादुरुस्ती केली. यानुसार सिक्कीमला भारताचे घटकराज्य म्हणून दर्जा देण्यात आला. 16 मे 1975 रोजी सिक्कीम अधिकृतपणे भारताचे 22 वे राज्य बनले.

घटनादुरुस्ती : सिक्कीमला भारतीय संघराज्यात सामील करून घेण्यासाठी भारतीय संसदेने 36 वी घटनादुरुस्ती केली. यानुसार सिक्कीमला भारताचे घटकराज्य म्हणून दर्जा देण्यात आला. 16 मे 1975 रोजी सिक्कीम अधिकृतपणे भारताचे 22 वे राज्य बनले.

4 / 5
राजेशाहीचा अंत : या विलीनीकरणामुळे सिक्कीममधील कित्येक वर्षांची 'चोग्याल' राजेशाही संपुष्टात आली आणि तिथे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार स्थापन झाले.

राजेशाहीचा अंत : या विलीनीकरणामुळे सिक्कीममधील कित्येक वर्षांची 'चोग्याल' राजेशाही संपुष्टात आली आणि तिथे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार स्थापन झाले.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...