AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : असे एक राज्य जे स्वातंत्र्यानंतर 28 वर्षांनी भारतात झाले सामील

Unique State : भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले होते हे सर्वांना माहिती आहे. मात्र स्वातंत्र्यावेळी भारतात खूप कमी राज्ये होती. मात्र कालांतराने नवीन राज्ये तयार झाली, एक असे राज्य आहे जे स्वातंत्र्यानंतर 28 वर्षांनी भारतात सामील झाले. याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 17, 2026 | 10:16 PM
Share
सिक्कीम : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 28 वर्षांनी सिक्कीम हे  राज्य भारतात पूर्णपणे सामील झाले. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा सिक्कीममध्ये 'चोग्याल' राजघराण्याची सत्ता होती. त्यावेळी सिक्कीम हे भारताचे एक 'संरक्षित राज्य'होते, ज्याचे परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि दळणवळण भारत सरकार पाहत असे.

सिक्कीम : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 28 वर्षांनी सिक्कीम हे राज्य भारतात पूर्णपणे सामील झाले. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा सिक्कीममध्ये 'चोग्याल' राजघराण्याची सत्ता होती. त्यावेळी सिक्कीम हे भारताचे एक 'संरक्षित राज्य'होते, ज्याचे परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि दळणवळण भारत सरकार पाहत असे.

1 / 5
जनतेची मागणी : 1970 च्या दशकात सिक्कीममधील जनतेने राजेशाहीविरुद्ध आवाज उठवला आणि लोकशाही स्थापन करून भारतासोबत पूर्णपणे विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली.

जनतेची मागणी : 1970 च्या दशकात सिक्कीममधील जनतेने राजेशाहीविरुद्ध आवाज उठवला आणि लोकशाही स्थापन करून भारतासोबत पूर्णपणे विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली.

2 / 5
सार्वमत : सिक्कीमच्या जनतेची इच्छा जाणून घेण्यासाठी 1975 मध्ये तिथे सार्वमत घेण्यात आले. या मतदानात सुमारे 97.5% जनतेने भारतासोबत सामील होण्याच्या बाजूने कौल दिला.

सार्वमत : सिक्कीमच्या जनतेची इच्छा जाणून घेण्यासाठी 1975 मध्ये तिथे सार्वमत घेण्यात आले. या मतदानात सुमारे 97.5% जनतेने भारतासोबत सामील होण्याच्या बाजूने कौल दिला.

3 / 5
घटनादुरुस्ती : सिक्कीमला भारतीय संघराज्यात सामील करून घेण्यासाठी भारतीय संसदेने 36 वी घटनादुरुस्ती केली. यानुसार सिक्कीमला भारताचे घटकराज्य म्हणून दर्जा देण्यात आला. 16 मे 1975 रोजी सिक्कीम अधिकृतपणे भारताचे 22 वे राज्य बनले.

घटनादुरुस्ती : सिक्कीमला भारतीय संघराज्यात सामील करून घेण्यासाठी भारतीय संसदेने 36 वी घटनादुरुस्ती केली. यानुसार सिक्कीमला भारताचे घटकराज्य म्हणून दर्जा देण्यात आला. 16 मे 1975 रोजी सिक्कीम अधिकृतपणे भारताचे 22 वे राज्य बनले.

4 / 5
राजेशाहीचा अंत : या विलीनीकरणामुळे सिक्कीममधील कित्येक वर्षांची 'चोग्याल' राजेशाही संपुष्टात आली आणि तिथे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार स्थापन झाले.

राजेशाहीचा अंत : या विलीनीकरणामुळे सिक्कीममधील कित्येक वर्षांची 'चोग्याल' राजेशाही संपुष्टात आली आणि तिथे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार स्थापन झाले.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट