AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही आहेत 5 heart friendly फळे! हृदयरोगापासून होईल बचाव

आरोग्यासाठी फळे खूप चांगली असतात. काही फळे हृदयासाठी खूप उपयोगी असतात. हृदय चांगलं राहावं म्हणून या फळांचं सेवन करायला हवं. कोणती आहेत अशी ५ फळे जी हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतात. हृदयरोगापासून तुम्हाला जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर ही फळे खा.

| Updated on: Sep 29, 2023 | 12:15 PM
Share
एक सफरचंद डॉक्टरला ठेवते लांब असं आपण ऐकत आलोय. हो ना? खरंच असं आहे का? होय. सफरचंद आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. यात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयरोगाचा धोका कमी करतात. सफरचंद मध्ये फायबर असतं आणि हे कोलेस्टेरॉलची पातळी सुद्धा कमी करू शकतात. हृदय चांगलं ठेवण्यासाठी सफरचंद खा.

एक सफरचंद डॉक्टरला ठेवते लांब असं आपण ऐकत आलोय. हो ना? खरंच असं आहे का? होय. सफरचंद आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. यात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयरोगाचा धोका कमी करतात. सफरचंद मध्ये फायबर असतं आणि हे कोलेस्टेरॉलची पातळी सुद्धा कमी करू शकतात. हृदय चांगलं ठेवण्यासाठी सफरचंद खा.

1 / 5
महाग फळ म्हणून एवोकॅडोची ओळख आहे. या फळामध्ये हृदय-निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. हे फळ खराब कोलेस्ट्रॉलची पातळी करते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते.

महाग फळ म्हणून एवोकॅडोची ओळख आहे. या फळामध्ये हृदय-निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. हे फळ खराब कोलेस्ट्रॉलची पातळी करते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते.

2 / 5
व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. लिंबूवर्गीय म्हणजेच आंबट फळांमध्ये हे व्हिटॅमिन खूप असतं. संत्री, मोसंबी अशी अनेक फळे यात मोडतात. व्हिटॅमिन सी स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करतात. व्हिटॅमिन सी असणारी फळे हृदयाचे आरोग्य चांगलं करतात.

व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. लिंबूवर्गीय म्हणजेच आंबट फळांमध्ये हे व्हिटॅमिन खूप असतं. संत्री, मोसंबी अशी अनेक फळे यात मोडतात. व्हिटॅमिन सी स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करतात. व्हिटॅमिन सी असणारी फळे हृदयाचे आरोग्य चांगलं करतात.

3 / 5
व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी. होय, किवीमध्ये हे दोन्ही व्हिटॅमिन असतात. या व्हिटॅमिन्सने रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो. या फळाच्या सेवनाने रक्तदाब सुद्धा कमी होतो. किवीमध्ये फायबर सुद्धा चांगल्या प्रमाणात असते.

व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी. होय, किवीमध्ये हे दोन्ही व्हिटॅमिन असतात. या व्हिटॅमिन्सने रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो. या फळाच्या सेवनाने रक्तदाब सुद्धा कमी होतो. किवीमध्ये फायबर सुद्धा चांगल्या प्रमाणात असते.

4 / 5
सफरचंदाप्रमाणे केळी हे फळ सुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या फळात पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतं. फायबर आणि विविध जीवनसत्त्वांचा केळी हा चांगला स्रोत आहे. रक्तदाब नियमित, व्यवस्थित असेल तर हृदय चांगलं राहतं. केळी खाल्ल्याने रक्तदाब नियमित होतो, स्ट्रोकचा धोका कमी होतो.

सफरचंदाप्रमाणे केळी हे फळ सुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या फळात पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतं. फायबर आणि विविध जीवनसत्त्वांचा केळी हा चांगला स्रोत आहे. रक्तदाब नियमित, व्यवस्थित असेल तर हृदय चांगलं राहतं. केळी खाल्ल्याने रक्तदाब नियमित होतो, स्ट्रोकचा धोका कमी होतो.

5 / 5
Follow Us
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.