AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Taliya Landslide | हिरवीगार झाडं, डोंगर, पक्षांचा चिवचिवाट; दरड कोसळण्यापूर्वी तळीये गाव कसं होतं ?

मात्र, दरड कोसळण्यापूर्वी हे गाव कसं होतं ? हे सांगणारी काही दृश्ये समोर आली आहेत. डोंगरात वसलेलं तळीये हे गाव पूर्वी निसर्गाने खुलून दिसायचं.

| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 8:29 PM
Share
रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून तब्बल 43 ग्रामस्थांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला. मुसळधार पावसामुळे ही दुर्दैवी घटना घडली.

रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून तब्बल 43 ग्रामस्थांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला. मुसळधार पावसामुळे ही दुर्दैवी घटना घडली.

1 / 4
या घटनेला आज (25 जुलै) चार दिवस झाले आहेत. दुर्घटनेनंतर हे संपूर्ण गाव स्मशानामध्ये बदललं आहे. तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेलं आहे. मुसळधार पावसामध्ये दरड कोसळल्यामुळे येथे तब्बल 35 घरं दबली गेली.

या घटनेला आज (25 जुलै) चार दिवस झाले आहेत. दुर्घटनेनंतर हे संपूर्ण गाव स्मशानामध्ये बदललं आहे. तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेलं आहे. मुसळधार पावसामध्ये दरड कोसळल्यामुळे येथे तब्बल 35 घरं दबली गेली.

2 / 4
मात्र, दरड कोसळण्यापूर्वी हे गाव कसं होतं ? हे सांगणारी काही दृश्ये समोर आली आहेत. डोंगरात वसलेलं तळीये हे गाव पूर्वी निसर्गाने खुलून दिसायचं.

मात्र, दरड कोसळण्यापूर्वी हे गाव कसं होतं ? हे सांगणारी काही दृश्ये समोर आली आहेत. डोंगरात वसलेलं तळीये हे गाव पूर्वी निसर्गाने खुलून दिसायचं.

3 / 4
 पण दरड कोसळल्यानंतर होत्याचं नव्हतं झालं आणि हे संपूर्ण गाव स्मशानात बदललं. हिरवीगार झाडं, डोंगर, वेगवेगळे पक्षी आणि प्राणी अशा जैविविधतेने हे गाव समृद्ध होते. मात्र, सध्या येथे काहीही शिल्लक राहिलेले नाही. येते घरंच्या घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून नष्ट झाली आहेत. या दुर्घटनेत 43 ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे.

पण दरड कोसळल्यानंतर होत्याचं नव्हतं झालं आणि हे संपूर्ण गाव स्मशानात बदललं. हिरवीगार झाडं, डोंगर, वेगवेगळे पक्षी आणि प्राणी अशा जैविविधतेने हे गाव समृद्ध होते. मात्र, सध्या येथे काहीही शिल्लक राहिलेले नाही. येते घरंच्या घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून नष्ट झाली आहेत. या दुर्घटनेत 43 ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे.

4 / 4
Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.