AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Taliya Landslide | हिरवीगार झाडं, डोंगर, पक्षांचा चिवचिवाट; दरड कोसळण्यापूर्वी तळीये गाव कसं होतं ?

मात्र, दरड कोसळण्यापूर्वी हे गाव कसं होतं ? हे सांगणारी काही दृश्ये समोर आली आहेत. डोंगरात वसलेलं तळीये हे गाव पूर्वी निसर्गाने खुलून दिसायचं.

| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 8:29 PM
Share
रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून तब्बल 43 ग्रामस्थांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला. मुसळधार पावसामुळे ही दुर्दैवी घटना घडली.

रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून तब्बल 43 ग्रामस्थांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला. मुसळधार पावसामुळे ही दुर्दैवी घटना घडली.

1 / 4
या घटनेला आज (25 जुलै) चार दिवस झाले आहेत. दुर्घटनेनंतर हे संपूर्ण गाव स्मशानामध्ये बदललं आहे. तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेलं आहे. मुसळधार पावसामध्ये दरड कोसळल्यामुळे येथे तब्बल 35 घरं दबली गेली.

या घटनेला आज (25 जुलै) चार दिवस झाले आहेत. दुर्घटनेनंतर हे संपूर्ण गाव स्मशानामध्ये बदललं आहे. तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेलं आहे. मुसळधार पावसामध्ये दरड कोसळल्यामुळे येथे तब्बल 35 घरं दबली गेली.

2 / 4
मात्र, दरड कोसळण्यापूर्वी हे गाव कसं होतं ? हे सांगणारी काही दृश्ये समोर आली आहेत. डोंगरात वसलेलं तळीये हे गाव पूर्वी निसर्गाने खुलून दिसायचं.

मात्र, दरड कोसळण्यापूर्वी हे गाव कसं होतं ? हे सांगणारी काही दृश्ये समोर आली आहेत. डोंगरात वसलेलं तळीये हे गाव पूर्वी निसर्गाने खुलून दिसायचं.

3 / 4
 पण दरड कोसळल्यानंतर होत्याचं नव्हतं झालं आणि हे संपूर्ण गाव स्मशानात बदललं. हिरवीगार झाडं, डोंगर, वेगवेगळे पक्षी आणि प्राणी अशा जैविविधतेने हे गाव समृद्ध होते. मात्र, सध्या येथे काहीही शिल्लक राहिलेले नाही. येते घरंच्या घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून नष्ट झाली आहेत. या दुर्घटनेत 43 ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे.

पण दरड कोसळल्यानंतर होत्याचं नव्हतं झालं आणि हे संपूर्ण गाव स्मशानात बदललं. हिरवीगार झाडं, डोंगर, वेगवेगळे पक्षी आणि प्राणी अशा जैविविधतेने हे गाव समृद्ध होते. मात्र, सध्या येथे काहीही शिल्लक राहिलेले नाही. येते घरंच्या घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून नष्ट झाली आहेत. या दुर्घटनेत 43 ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे.

4 / 4
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.