Dr. Babasehab Ambedkar : मी अशा धर्माला मानतो जो… महामानवाचे हे विचार तुमचं आयुष्य बदलून टाकेल
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा (Dr. Babasaheb Aambedkar) आज 68 वा महापरिनिर्वाण दिन. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दरवर्षी दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होतात.विख्यात कायदेतज्ज्ञ, भारताच्या संविधानाचे जनक असलेल्या या महामानवाने आपल्या आचरणातून, वागण्या-बोलण्यातून पुढल्या असंख्य पिढ्यांसाठी मोलाचे विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही विधान समाज परिवर्तनास कारणीभूत ठरली. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने जीवनात बदल घडवणारे बाबासाहेबांचे काही मौल्यवान विचार आपण जाणून घेऊया.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Virat Kohlii : विराटचा विषय हार्ड, अर्धशतक-शतकाशिवाय बातच नाय!
हनुमानला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या तेलाचा दिवा लावावा?
थंडीत फक्त 2 खजूर खा आणि आरोग्यास होणार फायदे पाहा...
किडनी खराब झाल्यावर दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा ?
लठ्ठपणामुळे होणारे 10 गंभीर आजार कोणते ?
महिलांच्या आरोग्यासाठी हरभरे अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे
