PHOTO | बॅटिंगने गोलंदाजांना शॉक दिला, वर्ल्ड कप विजयाचा हिरो ठरला, टीम इंडियाच्या इलेक्ट्रिकल इंजीनियरची गोष्ट

श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांनी 43 कसोटी सामन्यांमध्ये 2 शतकांसह 2 हजार 62 धावा केल्या. तसेच 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 4 शतक आणि 27 अर्धशतकांसह 4 हजार 91 धावा केल्या.

| Updated on: May 15, 2021 | 5:17 PM
क्रिकेटच्या वेडापायी अनेक खेळाडूंनी शिक्षणाला रामराम ठोकल्याचं आपण अनेकदा ऐकलंय. मात्र एका खेळाडूने शिक्षणासह क्रिकेटमध्ये यश मिळवलं. टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू शिक्षणात हुशार होताच. पण मैदानातही त्याने भल्या भल्यांना पाणी पाजलं. आपण बोलतोय टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू कृष्णामचारी श्रीकांत यांच्याबद्दल.

क्रिकेटच्या वेडापायी अनेक खेळाडूंनी शिक्षणाला रामराम ठोकल्याचं आपण अनेकदा ऐकलंय. मात्र एका खेळाडूने शिक्षणासह क्रिकेटमध्ये यश मिळवलं. टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू शिक्षणात हुशार होताच. पण मैदानातही त्याने भल्या भल्यांना पाणी पाजलं. आपण बोलतोय टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू कृष्णामचारी श्रीकांत यांच्याबद्दल.

1 / 5
श्रीकांत यांचा जन्म 21 डिसेंबर 1959 रोजी मद्रास (चेन्नई) मध्ये झाला होता.  तिथेच त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. या दरम्यान त्यांनी क्रिकेट खेळायची सुरुवात केली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. श्रीकांत स्थानिक पातळीवर रणजी स्पर्धेत तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करायचे. या स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी केली. एका बाजूला क्रिकेट सुरु होतं. तर दुसऱ्या बाजूला श्रीकांत अभ्यासातही धमाकेदार स्कोअर करत होते. श्रीकांत यांनी चेन्नईतील प्रसिद्ध अन्ना विद्यापीठातून  इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमधून बीटेकपर्यंतच शिक्षण घेतलं.

श्रीकांत यांचा जन्म 21 डिसेंबर 1959 रोजी मद्रास (चेन्नई) मध्ये झाला होता. तिथेच त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. या दरम्यान त्यांनी क्रिकेट खेळायची सुरुवात केली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. श्रीकांत स्थानिक पातळीवर रणजी स्पर्धेत तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करायचे. या स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी केली. एका बाजूला क्रिकेट सुरु होतं. तर दुसऱ्या बाजूला श्रीकांत अभ्यासातही धमाकेदार स्कोअर करत होते. श्रीकांत यांनी चेन्नईतील प्रसिद्ध अन्ना विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमधून बीटेकपर्यंतच शिक्षण घेतलं.

2 / 5
श्रीकांत यांनी पुढील शिक्षण घेण्याआधी त्यांना सिनिअर टीमकडून खेळण्याची संधी मिळाली. श्रीकांत यांनी 1981 मध्ये पदार्पण केलं. त्यानंतर श्रीकांत यांनी आपल्या बॅटिंगने गोलंदाजांना झटके द्यायला सुरुवात केली. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांचं संघातील स्थान निश्चित झालं. पुढे श्रीकांत यांनी सलामीला खेळायला सुरुवात केली.

श्रीकांत यांनी पुढील शिक्षण घेण्याआधी त्यांना सिनिअर टीमकडून खेळण्याची संधी मिळाली. श्रीकांत यांनी 1981 मध्ये पदार्पण केलं. त्यानंतर श्रीकांत यांनी आपल्या बॅटिंगने गोलंदाजांना झटके द्यायला सुरुवात केली. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांचं संघातील स्थान निश्चित झालं. पुढे श्रीकांत यांनी सलामीला खेळायला सुरुवात केली.

3 / 5
अवघ्या 2 वर्षांमध्ये  श्रीकांतने चमत्कार केला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने 1983 मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारताने वेस्टइंडिजवर 43 धावांनी  मात करत वर्ल्ड कप पटकावला होता. या निर्णायक सामन्यात श्रीकांत यांनी 38 धावांची छोटेखानी पण महत्वपू्र्ण खेळी केली. विशेष म्हणजे श्रीकांत या अंतिम सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करणारे खेळाडू ठरले.

अवघ्या 2 वर्षांमध्ये श्रीकांतने चमत्कार केला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने 1983 मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारताने वेस्टइंडिजवर 43 धावांनी मात करत वर्ल्ड कप पटकावला होता. या निर्णायक सामन्यात श्रीकांत यांनी 38 धावांची छोटेखानी पण महत्वपू्र्ण खेळी केली. विशेष म्हणजे श्रीकांत या अंतिम सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करणारे खेळाडू ठरले.

4 / 5
श्रीकांत यांनी 43 कसोटी सामन्यांमध्ये 2 शतकांसह 2 हजार 62 धावा केल्या. तसेच 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 4 शतक आणि 27 अर्धशतकांसह 4 हजार 91 धावा केल्या. क्रिकेटमधून  निवृत्ती घेतल्यानंतर ते काही काळ बीसीसीआच्या निवड समितीचे चेयरमनपदीही होते.

श्रीकांत यांनी 43 कसोटी सामन्यांमध्ये 2 शतकांसह 2 हजार 62 धावा केल्या. तसेच 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 4 शतक आणि 27 अर्धशतकांसह 4 हजार 91 धावा केल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते काही काळ बीसीसीआच्या निवड समितीचे चेयरमनपदीही होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.