Health | सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, या खास गोष्टी लक्षात ठेवा
नाश्ता केल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. असे केल्याने पचनक्रिया मंदावते. याचा पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो. खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होते. सकाळी उठल्यानंतर दोन तासांच्या आत नाश्ता केला पाहिजे. तुमच्या शरीराला रात्रीनंतर पाणी आणि अन्नाची गरज असते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
कॅप्टन केएल राहुल याचा रोहितला मोठा झटका, नक्की काय?
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कोणत्या पदार्थांमुळे वाढते?
तुमच्या घरात लहान मुल असेल तर, त्याला खारीक नक्की द्या, कारण...
बॉसी लूकमध्ये करीना कपूर हिच्या दिलखेच अदा, पाहून चाहते घायाळ
Ajit Pawar Son Wedding : जय पवार-ऋतुजा पाटील अडकले लग्नबंधनात,सुंदर फोटो समोर
थंडीत पपई खाण्याचे काय मिळतात फायदे ?
