Health | या सवयी आहेत तुमच्या मोठ्या शत्रू, आजच यामध्ये बदल करा आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवा!

व्यस्त जीवन आणि खराब सवयींमुळे लोकांना कमी झोप घेण्याची एक सवयच लागली आहे. कमी झोपेमुळे मेंदूवर ताण येतो. सुरुवातीला थकवा आणि तणाव असतो, परंतु या चुकीमुळे एखाद्या वेळी नैराश्य येऊ शकते. काही लोकांना अशी सवय असते की ते जास्त फोन वापरतात आणि झोप कमी घेतात. मन शांत ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप गरजेचे आहे. मीठ हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारणे कोणताच खाद्यपदार्थ मीठाशिवाय चवदार अजिबात लागत नाही.

| Updated on: May 09, 2022 | 8:56 AM
त्वचा, केस आणि शरीराची काळजी ही नेहमीच घेतली गेली पाहिजे. आजकाल बॉडी शेपमध्ये ठेवण्याचा ट्रेंड आहे. हा ट्रेंड याआधीही फॉलो केला जात होता. मात्र, त्याचे प्रमाण खूप कमी होते. लोक जिम जाॅईन करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. बहुतेक लोक त्वचा आणि केसांची विशेष काळजी देखील घेतात. या सर्व काळजी घेताना, मात्र, यादरम्यान बहुतेक लोक बिघडलेल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

त्वचा, केस आणि शरीराची काळजी ही नेहमीच घेतली गेली पाहिजे. आजकाल बॉडी शेपमध्ये ठेवण्याचा ट्रेंड आहे. हा ट्रेंड याआधीही फॉलो केला जात होता. मात्र, त्याचे प्रमाण खूप कमी होते. लोक जिम जाॅईन करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. बहुतेक लोक त्वचा आणि केसांची विशेष काळजी देखील घेतात. या सर्व काळजी घेताना, मात्र, यादरम्यान बहुतेक लोक बिघडलेल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

1 / 5
तज्ज्ञांच्या मते, अशा अनेक पद्धती आपण अवलंबतो. ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य खराब होते. या पद्धतींचा परिणाम आपल्या आयुष्यावर इतका होतो की त्या आपल्या सवयीचा भागच होतात. या पध्दती नेमक्या कोणत्या आहेत, याबद्ल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

तज्ज्ञांच्या मते, अशा अनेक पद्धती आपण अवलंबतो. ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य खराब होते. या पद्धतींचा परिणाम आपल्या आयुष्यावर इतका होतो की त्या आपल्या सवयीचा भागच होतात. या पध्दती नेमक्या कोणत्या आहेत, याबद्ल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

2 / 5
व्यस्त जीवन आणि खराब सवयींमुळे लोकांना कमी झोप घेण्याची एक सवयच लागली आहे. कमी झोपेमुळे मेंदूवर ताण येतो. सुरुवातीला थकवा आणि तणाव असतो, परंतु या चुकीमुळे एखाद्या वेळी नैराश्य येऊ शकते. काही लोकांना अशी सवय असते की ते जास्त फोन वापरतात आणि झोप कमी घेतात. मन शांत ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप गरजेचे आहे.

व्यस्त जीवन आणि खराब सवयींमुळे लोकांना कमी झोप घेण्याची एक सवयच लागली आहे. कमी झोपेमुळे मेंदूवर ताण येतो. सुरुवातीला थकवा आणि तणाव असतो, परंतु या चुकीमुळे एखाद्या वेळी नैराश्य येऊ शकते. काही लोकांना अशी सवय असते की ते जास्त फोन वापरतात आणि झोप कमी घेतात. मन शांत ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप गरजेचे आहे.

3 / 5
मीठ हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारणे कोणताच खाद्यपदार्थ मीठाशिवाय चवदार अजिबात लागत नाही. परंतु मीठाच्या अतिवापराने शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते मिठाच्या अतिसेवनामुळे तुम्हाला बीपीचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे आजपासूनच मीठ कमी खाण्याची सवय लावा.

मीठ हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारणे कोणताच खाद्यपदार्थ मीठाशिवाय चवदार अजिबात लागत नाही. परंतु मीठाच्या अतिवापराने शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते मिठाच्या अतिसेवनामुळे तुम्हाला बीपीचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे आजपासूनच मीठ कमी खाण्याची सवय लावा.

4 / 5
आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये माणसाला एकटे राहण्याची सवय लागली आहे. मात्र, ही सवय अजिबात चांगली नाहीये. या सवयीमुळे तुम्हाला काही काळ आनंद मिळू शकतो, पण एखाद्या वेळी हा एकटेपणा जीवघेणा देखील ठरू शकतो. यामुळे मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या येऊ लागतात.

आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये माणसाला एकटे राहण्याची सवय लागली आहे. मात्र, ही सवय अजिबात चांगली नाहीये. या सवयीमुळे तुम्हाला काही काळ आनंद मिळू शकतो, पण एखाद्या वेळी हा एकटेपणा जीवघेणा देखील ठरू शकतो. यामुळे मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या येऊ लागतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.