AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pan Card : 1 एप्रिलपासून पॅन कार्डच्या नियमात मोठा बदल, आता फक्त आधार कार्ड नव्हे तर….

आता या नियमानुसार 31 मार्च 2026 पर्यंत पॅन कार्ड काढणे सोपे असेल. परंतु त्यानंतर 1 एप्रिल रोजीपासून मात्र नवे पॅन कार्ड काढणे थोडे अवघड होणार आहे. कारण नवे पॅनकार्ड काढण्यासाठी आ

| Updated on: Mar 22, 2026 | 9:53 PM
Share
येत्या 1 एप्रिल रोजीपासून अनेक शासकीय कामांच्या नियमात तसेच बँकिंगच्या नियमात बदल होणार आहेत. दरम्यान याच 1 एप्रिल रोजीपासून पॅन कार्डशी संबंधित एक महत्त्वाचा नियम बदलणार आहे. हा नियम कोणता ते जाणून घेऊ या...

येत्या 1 एप्रिल रोजीपासून अनेक शासकीय कामांच्या नियमात तसेच बँकिंगच्या नियमात बदल होणार आहेत. दरम्यान याच 1 एप्रिल रोजीपासून पॅन कार्डशी संबंधित एक महत्त्वाचा नियम बदलणार आहे. हा नियम कोणता ते जाणून घेऊ या...

1 / 5
आता या नियमानुसार 31 मार्च 2026 पर्यंत पॅन कार्ड काढणे सोपे  असेल. परंतु त्यानंतर 1 एप्रिल रोजीपासून मात्र नवे पॅन कार्ड काढणे थोडे अवघड होणार आहे. कारण नवे पॅनकार्ड काढण्यासाठी आता आणखी काही कागदपत्रांची गरज भासणार आहे.

आता या नियमानुसार 31 मार्च 2026 पर्यंत पॅन कार्ड काढणे सोपे असेल. परंतु त्यानंतर 1 एप्रिल रोजीपासून मात्र नवे पॅन कार्ड काढणे थोडे अवघड होणार आहे. कारण नवे पॅनकार्ड काढण्यासाठी आता आणखी काही कागदपत्रांची गरज भासणार आहे.

2 / 5
आता आधार कार्डच्या मदतीनेच तुम्हाला पॅन कार्ड मिळणार नाही. आधार कार्डच्या जोडीने तुम्हाला इतरही काही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे अर्जाची प्रक्रिया थोडी किचकट होणार आहे. नव्या नियमानुसार पॅन कार्ड काढण्यासाठी फक्त आधार कार्डच पुरेसे नाही.

आता आधार कार्डच्या मदतीनेच तुम्हाला पॅन कार्ड मिळणार नाही. आधार कार्डच्या जोडीने तुम्हाला इतरही काही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे अर्जाची प्रक्रिया थोडी किचकट होणार आहे. नव्या नियमानुसार पॅन कार्ड काढण्यासाठी फक्त आधार कार्डच पुरेसे नाही.

3 / 5
आता तुमची जन्मतारीख आणि इतर ओळख पटावी यासाठी आधार कार्डसोबतच तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, व्होटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर काही शासकीय कागदपत्रे गरजेची असणार आहेत. त्यामुळे आता पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया थोडी किचकट झाल्याचे मानले जात आहे.

आता तुमची जन्मतारीख आणि इतर ओळख पटावी यासाठी आधार कार्डसोबतच तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, व्होटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर काही शासकीय कागदपत्रे गरजेची असणार आहेत. त्यामुळे आता पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया थोडी किचकट झाल्याचे मानले जात आहे.

4 / 5
नव्या नियमानुसार आधार कार्डवर असलेली माहिती ही तुम्ही सादर केलेल्याअन्य कागदपत्रातील माहितीशी मिळती जुळती असणे गरजेचे आहे. तुमचे नाव, जन्म तारीख तसेच अन्य माहिती तंतोतंद सारखी असणे गरजेचे आहे.

नव्या नियमानुसार आधार कार्डवर असलेली माहिती ही तुम्ही सादर केलेल्याअन्य कागदपत्रातील माहितीशी मिळती जुळती असणे गरजेचे आहे. तुमचे नाव, जन्म तारीख तसेच अन्य माहिती तंतोतंद सारखी असणे गरजेचे आहे.

5 / 5
Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.