AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीचा प्रवास करताय? थांबा! विष्णू पुराणात सांगितलेले नियम पाळा, नाहीतर होईल पश्चात्ताप

विष्णु पुराणानुसार, रात्रीच्या प्रवासाबाबत काही महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांचे पालन करून आपण नकारात्मकतेपासून स्वतःचे रक्षण करू शकतो.

| Updated on: Sep 10, 2025 | 9:14 AM
Share
आपल्यापैकी अनेकांना रात्री नाईट आऊट मारायला प्रचंड आवडतं. शांत रस्ते, भयाण अंधार आणि किलबिलाट नसलेले वातावरणाची मजा काही वेगळीच असते. पण, तुम्हाला माहीत आहे का आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये विशेषतः विष्णु पुराणात, रात्रीच्या प्रवासाबाबत काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत, तर तुमच्या मजेमुळे तुमच्यावर आयुष्यभर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते.

आपल्यापैकी अनेकांना रात्री नाईट आऊट मारायला प्रचंड आवडतं. शांत रस्ते, भयाण अंधार आणि किलबिलाट नसलेले वातावरणाची मजा काही वेगळीच असते. पण, तुम्हाला माहीत आहे का आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये विशेषतः विष्णु पुराणात, रात्रीच्या प्रवासाबाबत काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत, तर तुमच्या मजेमुळे तुमच्यावर आयुष्यभर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते.

1 / 8
विष्णु पुराणात भगवान विष्णूंच्या कथा सांगितल्या आहेत. त्यात त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करण्यात आले आहे. पण यात फक्त एवढंच नाही, तर यात मानवी जीवनातील अनेक रहस्यांचा उलगडाही केला आहे. त्यातच रात्री काय करु नये, याबद्दलचे काही नियम सांगितलेले आहेत.

विष्णु पुराणात भगवान विष्णूंच्या कथा सांगितल्या आहेत. त्यात त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करण्यात आले आहे. पण यात फक्त एवढंच नाही, तर यात मानवी जीवनातील अनेक रहस्यांचा उलगडाही केला आहे. त्यातच रात्री काय करु नये, याबद्दलचे काही नियम सांगितलेले आहेत.

2 / 8
विष्णु पुराणात नमूद केल्याप्रमाणे कोणीही रात्रीच्या वेळी स्मशानभूमी किंवा त्याच्या आसपास फिरण्याची चूक करू नका. या ठिकाणी दिवसा जाणेही धोकादायक आणि भीतीदायक असते. पण या ठिकाणी रात्री जाणे टाळावे.

विष्णु पुराणात नमूद केल्याप्रमाणे कोणीही रात्रीच्या वेळी स्मशानभूमी किंवा त्याच्या आसपास फिरण्याची चूक करू नका. या ठिकाणी दिवसा जाणेही धोकादायक आणि भीतीदायक असते. पण या ठिकाणी रात्री जाणे टाळावे.

3 / 8
कारण स्मशानभूमीमध्ये नेहमीच एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते. जी रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय होते. ही ऊर्जा आपल्या मनावर आणि मेंदूवर वाईट परिणाम करू शकते.  ज्यामुळे आपले विचार आणि भावना दोन्ही नकारात्मक होऊ शकतात.

कारण स्मशानभूमीमध्ये नेहमीच एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते. जी रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय होते. ही ऊर्जा आपल्या मनावर आणि मेंदूवर वाईट परिणाम करू शकते. ज्यामुळे आपले विचार आणि भावना दोन्ही नकारात्मक होऊ शकतात.

4 / 8
रात्रीच्या वेळी फक्त एखादे ठिकाण नव्हे तर वाईट किंवा अधार्मिक लोकांच्या संगतीत राहणंही टाळायला हवं.  रात्र आहे तर मजा करु असे तुम्हाला वाटत असले तरीही अशा लोकांच्या चुकीच्या सवयी आणि नकारात्मकता तुमच्या आयुष्यातही येऊ शकते. त्यामुळे रात्री सहसा वाईट लोकांपासून दूर राहा.

रात्रीच्या वेळी फक्त एखादे ठिकाण नव्हे तर वाईट किंवा अधार्मिक लोकांच्या संगतीत राहणंही टाळायला हवं. रात्र आहे तर मजा करु असे तुम्हाला वाटत असले तरीही अशा लोकांच्या चुकीच्या सवयी आणि नकारात्मकता तुमच्या आयुष्यातही येऊ शकते. त्यामुळे रात्री सहसा वाईट लोकांपासून दूर राहा.

5 / 8
रात्रीच्या वेळी चौकात, निर्मनुष्य रस्त्यांवर फिरताना खूप मजा वाटते. पण विष्णु पुराणात याबद्दल एक गंभीर इशारा देण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी या अशा ठिकाणी जादूटोणा किंवा तंत्र-मंत्राचे प्रयोग केले जातात. या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा वावर असतो.

रात्रीच्या वेळी चौकात, निर्मनुष्य रस्त्यांवर फिरताना खूप मजा वाटते. पण विष्णु पुराणात याबद्दल एक गंभीर इशारा देण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी या अशा ठिकाणी जादूटोणा किंवा तंत्र-मंत्राचे प्रयोग केले जातात. या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा वावर असतो.

6 / 8
या ठिकाणी कधीकधी तांत्रिक क्रिया केल्या जातात. ज्यामुळे आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही रात्रीचा प्रवास करायचा विचार करत असाल तर त्यापूर्वी या गोष्टी नक्की पाळा. नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो.

या ठिकाणी कधीकधी तांत्रिक क्रिया केल्या जातात. ज्यामुळे आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही रात्रीचा प्रवास करायचा विचार करत असाल तर त्यापूर्वी या गोष्टी नक्की पाळा. नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.