AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीचा प्रवास करताय? थांबा! विष्णू पुराणात सांगितलेले नियम पाळा, नाहीतर होईल पश्चात्ताप

विष्णु पुराणानुसार, रात्रीच्या प्रवासाबाबत काही महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांचे पालन करून आपण नकारात्मकतेपासून स्वतःचे रक्षण करू शकतो.

| Updated on: Sep 10, 2025 | 9:14 AM
Share
आपल्यापैकी अनेकांना रात्री नाईट आऊट मारायला प्रचंड आवडतं. शांत रस्ते, भयाण अंधार आणि किलबिलाट नसलेले वातावरणाची मजा काही वेगळीच असते. पण, तुम्हाला माहीत आहे का आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये विशेषतः विष्णु पुराणात, रात्रीच्या प्रवासाबाबत काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत, तर तुमच्या मजेमुळे तुमच्यावर आयुष्यभर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते.

आपल्यापैकी अनेकांना रात्री नाईट आऊट मारायला प्रचंड आवडतं. शांत रस्ते, भयाण अंधार आणि किलबिलाट नसलेले वातावरणाची मजा काही वेगळीच असते. पण, तुम्हाला माहीत आहे का आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये विशेषतः विष्णु पुराणात, रात्रीच्या प्रवासाबाबत काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत, तर तुमच्या मजेमुळे तुमच्यावर आयुष्यभर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते.

1 / 8
विष्णु पुराणात भगवान विष्णूंच्या कथा सांगितल्या आहेत. त्यात त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करण्यात आले आहे. पण यात फक्त एवढंच नाही, तर यात मानवी जीवनातील अनेक रहस्यांचा उलगडाही केला आहे. त्यातच रात्री काय करु नये, याबद्दलचे काही नियम सांगितलेले आहेत.

विष्णु पुराणात भगवान विष्णूंच्या कथा सांगितल्या आहेत. त्यात त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करण्यात आले आहे. पण यात फक्त एवढंच नाही, तर यात मानवी जीवनातील अनेक रहस्यांचा उलगडाही केला आहे. त्यातच रात्री काय करु नये, याबद्दलचे काही नियम सांगितलेले आहेत.

2 / 8
विष्णु पुराणात नमूद केल्याप्रमाणे कोणीही रात्रीच्या वेळी स्मशानभूमी किंवा त्याच्या आसपास फिरण्याची चूक करू नका. या ठिकाणी दिवसा जाणेही धोकादायक आणि भीतीदायक असते. पण या ठिकाणी रात्री जाणे टाळावे.

विष्णु पुराणात नमूद केल्याप्रमाणे कोणीही रात्रीच्या वेळी स्मशानभूमी किंवा त्याच्या आसपास फिरण्याची चूक करू नका. या ठिकाणी दिवसा जाणेही धोकादायक आणि भीतीदायक असते. पण या ठिकाणी रात्री जाणे टाळावे.

3 / 8
कारण स्मशानभूमीमध्ये नेहमीच एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते. जी रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय होते. ही ऊर्जा आपल्या मनावर आणि मेंदूवर वाईट परिणाम करू शकते.  ज्यामुळे आपले विचार आणि भावना दोन्ही नकारात्मक होऊ शकतात.

कारण स्मशानभूमीमध्ये नेहमीच एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते. जी रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय होते. ही ऊर्जा आपल्या मनावर आणि मेंदूवर वाईट परिणाम करू शकते. ज्यामुळे आपले विचार आणि भावना दोन्ही नकारात्मक होऊ शकतात.

4 / 8
रात्रीच्या वेळी फक्त एखादे ठिकाण नव्हे तर वाईट किंवा अधार्मिक लोकांच्या संगतीत राहणंही टाळायला हवं.  रात्र आहे तर मजा करु असे तुम्हाला वाटत असले तरीही अशा लोकांच्या चुकीच्या सवयी आणि नकारात्मकता तुमच्या आयुष्यातही येऊ शकते. त्यामुळे रात्री सहसा वाईट लोकांपासून दूर राहा.

रात्रीच्या वेळी फक्त एखादे ठिकाण नव्हे तर वाईट किंवा अधार्मिक लोकांच्या संगतीत राहणंही टाळायला हवं. रात्र आहे तर मजा करु असे तुम्हाला वाटत असले तरीही अशा लोकांच्या चुकीच्या सवयी आणि नकारात्मकता तुमच्या आयुष्यातही येऊ शकते. त्यामुळे रात्री सहसा वाईट लोकांपासून दूर राहा.

5 / 8
रात्रीच्या वेळी चौकात, निर्मनुष्य रस्त्यांवर फिरताना खूप मजा वाटते. पण विष्णु पुराणात याबद्दल एक गंभीर इशारा देण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी या अशा ठिकाणी जादूटोणा किंवा तंत्र-मंत्राचे प्रयोग केले जातात. या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा वावर असतो.

रात्रीच्या वेळी चौकात, निर्मनुष्य रस्त्यांवर फिरताना खूप मजा वाटते. पण विष्णु पुराणात याबद्दल एक गंभीर इशारा देण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी या अशा ठिकाणी जादूटोणा किंवा तंत्र-मंत्राचे प्रयोग केले जातात. या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा वावर असतो.

6 / 8
या ठिकाणी कधीकधी तांत्रिक क्रिया केल्या जातात. ज्यामुळे आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही रात्रीचा प्रवास करायचा विचार करत असाल तर त्यापूर्वी या गोष्टी नक्की पाळा. नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो.

या ठिकाणी कधीकधी तांत्रिक क्रिया केल्या जातात. ज्यामुळे आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही रात्रीचा प्रवास करायचा विचार करत असाल तर त्यापूर्वी या गोष्टी नक्की पाळा. नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!