Photo Gallery : राज्यात पावसाचा हाहाकार, चोहीकडे पाणीच-पाणी
मुंबई : यंदा वेळेपूर्वी आगमन होऊनही राज्यात पाऊस सक्रीय झाला नव्हता. आतापर्यंत केवळ कोकण आणि मुंबईत बरसणाऱ्या पावसाने आता राज्य व्यापले आहे. हंगामात प्रथमच सर्वत्र पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरणी झालेल्या पिकांना तर नवसंजीवनी मिळणार आहेच पण ज्या क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या होत्या त्याला देखील गती येणार आहे. यंदा सरासरीएवढा पाऊस होणार असल्याचा अंदाज होता पण प्रत्यक्षात पावसाला सुरवातच झाली नसल्याने चिंता व्यक्त केली जात होती. अखेर राज्यातील चारही विभागात पावसाने हजेरी लावली आहे. असे असले तरी कोकण, मुंबई आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Fatty Liver ची समस्या असेल तर काय खाऊ नये ?
रक्तवाढीसाठी व्हिटामिन सी आणि आयर्नने भरपूर 5 पदार्थ पाहा
WTC मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, टीम इंडिया कितव्या स्थानी?
ऐश्वर्या रायच्या आधी सलमान या अभिनेत्रीसाठी होता वेडा; ब्रेकअपनंतर 5 जणींना केलं डेट
हिवाळ्यात रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काय होते?
आरा बाप.. मरतो का काय मी..; रिंकू राजगुरूच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
