Photo Gallery : राज्यात पावसाचा हाहाकार, चोहीकडे पाणीच-पाणी
मुंबई : यंदा वेळेपूर्वी आगमन होऊनही राज्यात पाऊस सक्रीय झाला नव्हता. आतापर्यंत केवळ कोकण आणि मुंबईत बरसणाऱ्या पावसाने आता राज्य व्यापले आहे. हंगामात प्रथमच सर्वत्र पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरणी झालेल्या पिकांना तर नवसंजीवनी मिळणार आहेच पण ज्या क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या होत्या त्याला देखील गती येणार आहे. यंदा सरासरीएवढा पाऊस होणार असल्याचा अंदाज होता पण प्रत्यक्षात पावसाला सुरवातच झाली नसल्याने चिंता व्यक्त केली जात होती. अखेर राज्यातील चारही विभागात पावसाने हजेरी लावली आहे. असे असले तरी कोकण, मुंबई आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
10 लाख रुपयांच्या आत येणाऱ्या बेस्ट कार कोणत्या ?
उन्हाळ्यात दह्यासोबत काकडी खाल्ल्याने काय फायदे मिळतात ?
डोळ्यांपासून ते त्वचेपर्यंत, कलिंगड खाण्याचे असंख्य फायदे, जाणून घ्या
गावच्या शेतात रमली अभिनेत्री, शेतात गेली, चिंचा काढल्या अन् रोडच्या कडेला झोका खेळत...
'फँड्री' शालू 28 व्या वर्षी कशी दिसते? फोटो पाहून सर्वच थक्क
WhatsApp चे 5 फिचर्स, तुम्ही ट्राय केलेत? हॅकींगचा धोका नाहीसा!
