AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसरं लग्न का मोडू शकत नाही, पत्रकाराच्या प्रश्नावर श्वेता तिवारीने आरसा दाखवला!

अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. विशेषत: विवाहित जीवनाशी तिच्या अनेक गोष्टी समोर येत असतात.

| Updated on: Feb 02, 2021 | 10:45 AM
Share
अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. विशेषत: विवाहित जीवनाशी तिच्या अनेक गोष्टी समोर येत असतात. श्वेता तिवारीचे पहिले लग्न राजा चौधरीसोबत झाले होते. त्या दोघांची एक मुलगी देखील आहे तिचे नाव पलक असे आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. विशेषत: विवाहित जीवनाशी तिच्या अनेक गोष्टी समोर येत असतात. श्वेता तिवारीचे पहिले लग्न राजा चौधरीसोबत झाले होते. त्या दोघांची एक मुलगी देखील आहे तिचे नाव पलक असे आहे.

1 / 7
राजा चौधरीसोबत श्वेता तिवारीने 2007 मध्ये घटस्फोट घेतला होता. मात्र, त्यानंतरही श्वेताच्या शूटवर येऊन राजाने अनेक वेळा धिंगाणा केला आहे ज्यानंतर त्याच्यावर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही नोंदवण्यात आला होता. राजा चौधरीसोबत 2007 मध्ये घटस्फोट घेण्या अगोदर श्वेता तिवारीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते श्वेताने मारहाणीचा आरोप देखील त्याच्यावर केला होता.

राजा चौधरीसोबत श्वेता तिवारीने 2007 मध्ये घटस्फोट घेतला होता. मात्र, त्यानंतरही श्वेताच्या शूटवर येऊन राजाने अनेक वेळा धिंगाणा केला आहे ज्यानंतर त्याच्यावर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही नोंदवण्यात आला होता. राजा चौधरीसोबत 2007 मध्ये घटस्फोट घेण्या अगोदर श्वेता तिवारीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते श्वेताने मारहाणीचा आरोप देखील त्याच्यावर केला होता.

2 / 7
2007 मध्ये राजा चौधरीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिने अभिनव कोहलीसोबत लग्न केले आणि त्यांचा एक मुलगा देखील आहे.

2007 मध्ये राजा चौधरीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिने अभिनव कोहलीसोबत लग्न केले आणि त्यांचा एक मुलगा देखील आहे.

3 / 7
आता श्वेता तिवारीने अभिनव कोहली विरोधात गंभीर आरोप केले आहेत. तिचे म्हणणे आहे की, अभिनव कोहलीने तिला आणि माझ्या मुलीला ही मारहाण केली आहे.

आता श्वेता तिवारीने अभिनव कोहली विरोधात गंभीर आरोप केले आहेत. तिचे म्हणणे आहे की, अभिनव कोहलीने तिला आणि माझ्या मुलीला ही मारहाण केली आहे.

4 / 7
श्वेताचे दोन्ही लग्न टिकले नाही यावर मीडियाने तिला प्रश्न विचारले त्यावेळी श्वेता चिडली आणि म्हणाली की, जर एखाद्या स्त्रीवर घरेलू अत्याचार होत असतील तर तिने शांत बसले पाहिजे का? मी प्रत्येक वेळी फक्त माझ्या मुलांचा विचार करते

श्वेताचे दोन्ही लग्न टिकले नाही यावर मीडियाने तिला प्रश्न विचारले त्यावेळी श्वेता चिडली आणि म्हणाली की, जर एखाद्या स्त्रीवर घरेलू अत्याचार होत असतील तर तिने शांत बसले पाहिजे का? मी प्रत्येक वेळी फक्त माझ्या मुलांचा विचार करते

5 / 7
श्वेताने पहिले लग्न मोडल्यानंतर अभिनव कोहलीसोबत लग्न केले, परंतू तेही लग्न तिचे टिकू शकले नाही यामुळे  लोकांना धक्का बसला आहे.

श्वेताने पहिले लग्न मोडल्यानंतर अभिनव कोहलीसोबत लग्न केले, परंतू तेही लग्न तिचे टिकू शकले नाही यामुळे लोकांना धक्का बसला आहे.

6 / 7
श्वेता म्हणाली की, भारतीय समाजात आजही घटस्फोटित व्यक्तीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. तुटलेल्या विवाहाबद्दल त्यांना वारंवार प्रश्न विचारले जातात. लोक त्यांच्या चारित्र्यावर शंका घेतात. जर एखाद्या व्यक्तीचा दोनदा घटस्फोट होतो तेव्हा त्याच व्यक्तीला दोष आपल्याकडे दिला जातो

श्वेता म्हणाली की, भारतीय समाजात आजही घटस्फोटित व्यक्तीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. तुटलेल्या विवाहाबद्दल त्यांना वारंवार प्रश्न विचारले जातात. लोक त्यांच्या चारित्र्यावर शंका घेतात. जर एखाद्या व्यक्तीचा दोनदा घटस्फोट होतो तेव्हा त्याच व्यक्तीला दोष आपल्याकडे दिला जातो

7 / 7
Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.