AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS ENG : इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देणारे 3 भारतीय कर्णधार, शुबमन चौथा कॅप्टन ठरणार?

India Tour Of England 2025 : इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड आणि इंडिया या दोन्ही संघांची ही या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिली कसोटी मालिका असणार आहे.

| Updated on: Jun 18, 2025 | 11:12 AM
Share
भारतीय संघाला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त 3 वेळाच इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये मालिका जिंकता आली आहे. तर आता रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे शुबमन गिल टीम इंडियाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देणारा चौथा कर्णधार ठरणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)

भारतीय संघाला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त 3 वेळाच इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये मालिका जिंकता आली आहे. तर आता रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे शुबमन गिल टीम इंडियाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देणारा चौथा कर्णधार ठरणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)

1 / 6
टीम इंडियाने 1971 साली पहिल्यांदा इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. भारतीय संघाने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात  इंग्लंडमध्ये पहिली सीरिज जिंकली होती. या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने बरोबरीत राहिले. तर टीम इंडियाने तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली.  (Photo Credit :Icc X Account)

टीम इंडियाने 1971 साली पहिल्यांदा इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. भारतीय संघाने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये पहिली सीरिज जिंकली होती. या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने बरोबरीत राहिले. तर टीम इंडियाने तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. (Photo Credit :Icc X Account)

2 / 6
टीम इंडियाला 1971 नंतर सीरिज जिंकण्यासाठी 15 वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. टीम इंडियाने कपिल देव यांच्या कॅप्टन्सीत 1986 साली 2-0 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली होती.  (Photo Credit :Icc X Account)

टीम इंडियाला 1971 नंतर सीरिज जिंकण्यासाठी 15 वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. टीम इंडियाने कपिल देव यांच्या कॅप्टन्सीत 1986 साली 2-0 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली होती. (Photo Credit :Icc X Account)

3 / 6
त्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्यांदा आणि अखेरीस 2007 साली इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती. टीम इंडियाने राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात हा कारनामा केला होता. उभयसंघातील पहिला आणि तिसरा सामना अनिर्णित राहिला. तर दुसरा सामना टीम इंडियाने जिंकला होता. (Photo Credit :Icc X Account)

त्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्यांदा आणि अखेरीस 2007 साली इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती. टीम इंडियाने राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात हा कारनामा केला होता. उभयसंघातील पहिला आणि तिसरा सामना अनिर्णित राहिला. तर दुसरा सामना टीम इंडियाने जिंकला होता. (Photo Credit :Icc X Account)

4 / 6
टीम इंडियाला तेव्हापासून गेली 18 वर्ष इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आली नाही. या 18 वर्षांमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या 2 यशस्वी कर्णधारांना भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देता आली नाही. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

टीम इंडियाला तेव्हापासून गेली 18 वर्ष इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आली नाही. या 18 वर्षांमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या 2 यशस्वी कर्णधारांना भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देता आली नाही. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 6
त्यामुळे आता शुबमन गिल कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत टीम इंडियाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. (Photo Credit :  Bcci x Account)

त्यामुळे आता शुबमन गिल कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत टीम इंडियाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. (Photo Credit : Bcci x Account)

6 / 6
Follow Us
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...
अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार?
मोठा झटका! अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार? नगरविकास विभागाचा मोठा निर्णय!
आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?