वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात सुताराच्या मुलीने रचला इतिहास, भारतात पहिल्यांदाच असं घडलं
महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला संकटातून बाहेर काढण्याचं काम दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांनी केलं. अमनजोत कौर हीने उल्लेखनीय कामगिरी केली. भारताच्या भूमीवर अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
