AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात सुताराच्या मुलीने रचला इतिहास, भारतात पहिल्यांदाच असं घडलं

महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला संकटातून बाहेर काढण्याचं काम दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांनी केलं. अमनजोत कौर हीने उल्लेखनीय कामगिरी केली. भारताच्या भूमीवर अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

| Updated on: Sep 30, 2025 | 10:26 PM
Share
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत.  भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 271 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावसंख्येत  दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांची खेळी महत्त्वाची ठरली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 271 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावसंख्येत दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांची खेळी महत्त्वाची ठरली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

1 / 5
भारताकडून अमनजोत कौरने सर्वाधिक 57 धावा केल्या. यासाठी तिने 56 चेंडूंचा सामना केला आणि टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं.तिने पाच चौकार आणि एक षटकार मारला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमनजोतने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ही खेळी केली. (फोटो- पीटीआय)

भारताकडून अमनजोत कौरने सर्वाधिक 57 धावा केल्या. यासाठी तिने 56 चेंडूंचा सामना केला आणि टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं.तिने पाच चौकार आणि एक षटकार मारला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमनजोतने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ही खेळी केली. (फोटो- पीटीआय)

2 / 5
अमनजोत कौरने  शानदार अर्धशतक झळकावून एक मोठा विक्रम रचला आहे.अमनजोत कौरने आठव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि 50 पेक्षा जास्त धावा केल्या.महिला विश्वचषकात भारतीय भूमीवर हा पराक्रम करणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

अमनजोत कौरने शानदार अर्धशतक झळकावून एक मोठा विक्रम रचला आहे.अमनजोत कौरने आठव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि 50 पेक्षा जास्त धावा केल्या.महिला विश्वचषकात भारतीय भूमीवर हा पराक्रम करणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
अमनजोतचा जन्म 25 ऑगस्ट 2000 रोजी मोहाली येथे झाला. तिचे वडील भूपिंदर सिंग हे सुतार आहेत. त्यांनी अमनजोतची पहिली बॅट बनवली. मुलीच्या क्रिकेट खेळण्याने ते नेहमीच नाराज असायचे. पण तिला तिच्या आजीचा पाठिंबा होता. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

अमनजोतचा जन्म 25 ऑगस्ट 2000 रोजी मोहाली येथे झाला. तिचे वडील भूपिंदर सिंग हे सुतार आहेत. त्यांनी अमनजोतची पहिली बॅट बनवली. मुलीच्या क्रिकेट खेळण्याने ते नेहमीच नाराज असायचे. पण तिला तिच्या आजीचा पाठिंबा होता. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत ती केवळ क्रिकेटच नाही तर मुलांसोबत फुटबॉल, हॉकी आणि हँडबॉल देखील खेळली. त्यानंतर नागेश गुप्ताच्या अकादमीत सामील झाली. तिथे तिच्या बॅटच्या स्विंगने प्रशिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत ती केवळ क्रिकेटच नाही तर मुलांसोबत फुटबॉल, हॉकी आणि हँडबॉल देखील खेळली. त्यानंतर नागेश गुप्ताच्या अकादमीत सामील झाली. तिथे तिच्या बॅटच्या स्विंगने प्रशिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.