AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026 : अर्शदीप-बुमराहमध्ये थेट लढत, टीम इंडियाचे प्रमुख गोलंदाज एका गोष्टीसाठी आमनेसामने, नक्की काय?

Icc T20 World Cup 2026 IND vs SA Super 8: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी 22 फेब्रुवारीला भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध सुपर 8 फेरीतील आपला पहिला सामना खेळणार आहेत. या सामन्यात अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह यांच्यात थेट लढत होणार आहे.

| Updated on: Feb 22, 2026 | 5:18 PM
Share
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहेत. या सामन्यात अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या 2 भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Photo Credit : PTI)

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहेत. या सामन्यात अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या 2 भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे दोघे टीम इंडियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. या दोघांच्या निशाण्यावर टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. सध्या हा विक्रम हा माजी फिरकीपटू आर अश्विन याच्या नावावर आहे. अश्विनने 24 सामन्यांमध्ये 32 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : PTI)

अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे दोघे टीम इंडियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. या दोघांच्या निशाण्यावर टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. सध्या हा विक्रम हा माजी फिरकीपटू आर अश्विन याच्या नावावर आहे. अश्विनने 24 सामन्यांमध्ये 32 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : PTI)

2 / 5
जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह या दोघांना टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी प्रत्येकी 2 विकेट्सची गरज आहे. बुमराह आणि अर्शदीप या दोघांच्या नावावर प्रत्येकी 30-30 विकेट्सची नोंद आहे. त्यामुळे सर्वात आधी कोण 2 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरणार याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)

जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह या दोघांना टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी प्रत्येकी 2 विकेट्सची गरज आहे. बुमराह आणि अर्शदीप या दोघांच्या नावावर प्रत्येकी 30-30 विकेट्सची नोंद आहे. त्यामुळे सर्वात आधी कोण 2 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरणार याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
अर्शदीप आणि जसप्रीत या दोघांव्यतिरिक्त ऑलराउंडर हार्दिक पंड्या हा देखील या शर्यतीत आहे. हार्दिकने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत 29 विकेट्स मिळवल्या आहेत.  त्यामुळे हार्दिकला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी 4 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्शदीप, बुमराह आणि हार्दिक या तिघांपैकी कोण जास्तीत जास्त विकेट्स घेण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo Credit : PTI)

अर्शदीप आणि जसप्रीत या दोघांव्यतिरिक्त ऑलराउंडर हार्दिक पंड्या हा देखील या शर्यतीत आहे. हार्दिकने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत 29 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे हार्दिकला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी 4 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्शदीप, बुमराह आणि हार्दिक या तिघांपैकी कोण जास्तीत जास्त विकेट्स घेण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांसाठी सुपर 8 मधील पहिला सामना फार महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना जिंकून विजयी सलामी देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकतं हे निकालानंतरच स्पष्ट होईल. (Photo Credit : PTI)

दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांसाठी सुपर 8 मधील पहिला सामना फार महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना जिंकून विजयी सलामी देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकतं हे निकालानंतरच स्पष्ट होईल. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट