AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs IND | पाकिस्तानला पावसामुळे मजबूत फायदा, टीम इंडिया विरुद्ध सामना रद्द झाल्याने काय झालं?

Pakistan vs India Asia Cup 2023 | टीम इंडिया विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे पाकिस्तानला मोठा फायदा झालाय. बाबर आझम याच्या नेतृत्वात पाकिस्तान आशिया कप 2023 मध्ये मोठी कामगिरी करणारी पहिलीच टीम ठरलीय.

| Updated on: Sep 03, 2023 | 5:03 PM
Share
आशिया कप 2023 मधील  पाक विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. पाकिस्तान क्रिकेट टीमला पावसामुळे एका अर्थाने फायदाच झाला.  पाकिस्तानने सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. टीम इंडियाने पहिले बॅटिंग करताना 266 धावाकेल्या. मात्र पावसामुळे पाकिस्तानच्या बॅटिंगची संधीच मिळाली नाही.

आशिया कप 2023 मधील पाक विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. पाकिस्तान क्रिकेट टीमला पावसामुळे एका अर्थाने फायदाच झाला. पाकिस्तानने सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. टीम इंडियाने पहिले बॅटिंग करताना 266 धावाकेल्या. मात्र पावसामुळे पाकिस्तानच्या बॅटिंगची संधीच मिळाली नाही.

1 / 5
सामना रद्द झाल्याने पाकिस्तान-टीम इंडिया दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट मिळाला. पाकिस्तानने आधीच नेपाळवर 238 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्ताच्या खात्यात एकूण 3 पॉइंट्स झाले. पाकिस्तानने यासह सुपर 4 मध्ये एन्ट्री केली.

सामना रद्द झाल्याने पाकिस्तान-टीम इंडिया दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट मिळाला. पाकिस्तानने आधीच नेपाळवर 238 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्ताच्या खात्यात एकूण 3 पॉइंट्स झाले. पाकिस्तानने यासह सुपर 4 मध्ये एन्ट्री केली.

2 / 5
पाकिस्तानचा सुपर 4 मधील पहिला सामना 6 सप्टेंबरला लाहोरमध्ये पार पडेल. त्यानंतर दुसरा सामना हा कोलंबोत 10 सप्टेंबरला होईल. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा सामना होऊ शकतो. तर पाकिस्तान तिसरा सामना हा 14 सप्टेंबर खेळेल.

पाकिस्तानचा सुपर 4 मधील पहिला सामना 6 सप्टेंबरला लाहोरमध्ये पार पडेल. त्यानंतर दुसरा सामना हा कोलंबोत 10 सप्टेंबरला होईल. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा सामना होऊ शकतो. तर पाकिस्तान तिसरा सामना हा 14 सप्टेंबर खेळेल.

3 / 5
टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध  266 धावा केल्या. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने निराशा केली. त्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पंड्या या दोघांनी शतकी भागीदारी केली आणि डाव सावरला. हार्दिकने 87 आणि इशानने 82 धावा केल्या. या दोघांनी केलेल्या 138 धावांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाला 250 पेक्षा अधिक धावा करता आल्या.

टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध 266 धावा केल्या. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने निराशा केली. त्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पंड्या या दोघांनी शतकी भागीदारी केली आणि डाव सावरला. हार्दिकने 87 आणि इशानने 82 धावा केल्या. या दोघांनी केलेल्या 138 धावांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाला 250 पेक्षा अधिक धावा करता आल्या.

4 / 5
पाकिस्तान क्रिकेट टीमकडून शाहीन अफ्रिदी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या बाजूने हरीस रऊफ आणि नसीम शाह या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत शाहीनला चांगलीच साथ दिली.

पाकिस्तान क्रिकेट टीमकडून शाहीन अफ्रिदी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या बाजूने हरीस रऊफ आणि नसीम शाह या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत शाहीनला चांगलीच साथ दिली.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.