AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अपराजित असलेले खेळाडू माहिती आहेत का? जाणून घ्या

आयपीएल स्पर्धेचं 19वं पर्व सुरू आहे. पण आतापर्यंतच्या 18 पर्वात 16 खेळाडू असे आहेत की त्यांनी कधीही अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलेलं नाही. म्हणजेच संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि जेतेपद मिळवलं आहे. या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे.

| Updated on: Mar 18, 2026 | 10:22 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. पण मागच्या 18पर्वात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. हे या लीगचं यश आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. असाच एक विक्रम 16 खेळाडूंच्या नावावर आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या 18 अंतिम सामन्यांमध्ये  खेळाडूंनी कधीही अंतिम सामना गमावलेला नाही. (Photo- IPL/BCCI)

आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. पण मागच्या 18पर्वात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. हे या लीगचं यश आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. असाच एक विक्रम 16 खेळाडूंच्या नावावर आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या 18 अंतिम सामन्यांमध्ये खेळाडूंनी कधीही अंतिम सामना गमावलेला नाही. (Photo- IPL/BCCI)

1 / 5
रोहित शर्माने सर्वाधिक आयपीएल फायनल जिंकल्या आहेत. रोहित शर्माने सहा वेळा फायनल खेळून प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आयपीएल फायनलच्या इतिहासातील सर्वाधिक अपराजित खेळाडू आहे. रोहितने मुंबई इंडियन्सकडून पाच वेळा आणि डेक्कन चार्जर्सकडून एकदा आयपीएल फायनल खेळली आहे.

रोहित शर्माने सर्वाधिक आयपीएल फायनल जिंकल्या आहेत. रोहित शर्माने सहा वेळा फायनल खेळून प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आयपीएल फायनलच्या इतिहासातील सर्वाधिक अपराजित खेळाडू आहे. रोहितने मुंबई इंडियन्सकडून पाच वेळा आणि डेक्कन चार्जर्सकडून एकदा आयपीएल फायनल खेळली आहे.

2 / 5
रोहित शर्मानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अष्टपैलू कृणाल पांड्याच्या नावावर आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम आहे. त्याने चार वेळा आयपीएल फायनल खेळली असून प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. गतविजेत्या आरसीबी संघाचा भाग होता हे विशेष

रोहित शर्मानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अष्टपैलू कृणाल पांड्याच्या नावावर आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम आहे. त्याने चार वेळा आयपीएल फायनल खेळली असून प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. गतविजेत्या आरसीबी संघाचा भाग होता हे विशेष

3 / 5
कृणाल पांड्यानंतर जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांचाही या यादीत समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंनी तीन वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आणि तिन्ही वेळा विजेतेपद पटकावले आहे.

कृणाल पांड्यानंतर जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांचाही या यादीत समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंनी तीन वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आणि तिन्ही वेळा विजेतेपद पटकावले आहे.

4 / 5
उर्वरित खेळाडूंमध्ये क्विंटन डी कॉक, ऋतुराज गायकवाड, गौतम गंभीर, जोश हेझलवूड, ईशान किशन, मॅकक्लेनघन, प्रज्ञान ओझा, करण शर्मा, लेंडल सिमन्स, यश दयाल, मोईन अली आणि डग बोलिंगर यांचा समावेश आहे. यांनी प्रत्येकी दोनदा आयपीएलचा अंतिम सामना खेळून ते सामने जिंकले आहेत. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)

उर्वरित खेळाडूंमध्ये क्विंटन डी कॉक, ऋतुराज गायकवाड, गौतम गंभीर, जोश हेझलवूड, ईशान किशन, मॅकक्लेनघन, प्रज्ञान ओझा, करण शर्मा, लेंडल सिमन्स, यश दयाल, मोईन अली आणि डग बोलिंगर यांचा समावेश आहे. यांनी प्रत्येकी दोनदा आयपीएलचा अंतिम सामना खेळून ते सामने जिंकले आहेत. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)

5 / 5
Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....