AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup : 2011 वर्ल्डकप स्पर्धेत धोनी याने शेवटी मारलेल्या ‘त्या’ षटकाराबाबत गंभीरनं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला..

वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार आहे. वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत असेल.

| Updated on: Aug 24, 2023 | 10:32 PM
Share
भारताने गेल्या 10 वर्षात एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद जिंकून दुष्काळ संपवण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

भारताने गेल्या 10 वर्षात एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद जिंकून दुष्काळ संपवण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

1 / 6
टीम इंडियाने पहिल्यांदा 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर 28 वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2011 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता.

टीम इंडियाने पहिल्यांदा 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर 28 वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2011 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता.

2 / 6
2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम फेरीचा सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात रंगला. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी याने षटकार मारत सामना जिंकवला होता. त्याला प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम फेरीचा सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात रंगला. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी याने षटकार मारत सामना जिंकवला होता. त्याला प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

3 / 6
अंतिम फेरीत गौतम गंभीर याने 97 धावांची खेळी केली होती. दुसरीकडे युवराज सिंह याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंटने गौरविण्यात आले होते. पण चाहते आजही धोनीच्या त्या षटकाराची चर्चा करत आहे. यावर गंभीरने एका मुलाखतीत संताप व्यक्त केला आहे.

अंतिम फेरीत गौतम गंभीर याने 97 धावांची खेळी केली होती. दुसरीकडे युवराज सिंह याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंटने गौरविण्यात आले होते. पण चाहते आजही धोनीच्या त्या षटकाराची चर्चा करत आहे. यावर गंभीरने एका मुलाखतीत संताप व्यक्त केला आहे.

4 / 6
गौतम गंभीर याने सांगितलं की, "एक खेळाडू स्पर्धा जिंकवू शकत नाही. जर असं झालं असतं तर भारत सर्व वर्ल्डकप जिंकला असता. मी 97 धावा केल्या त्याबाबत काही बोलू नका. पण युवराज सिंह, जहीर खान आणि मुनाफ पटेल यांनीही चांगली कामगिरी केली होती."

गौतम गंभीर याने सांगितलं की, "एक खेळाडू स्पर्धा जिंकवू शकत नाही. जर असं झालं असतं तर भारत सर्व वर्ल्डकप जिंकला असता. मी 97 धावा केल्या त्याबाबत काही बोलू नका. पण युवराज सिंह, जहीर खान आणि मुनाफ पटेल यांनीही चांगली कामगिरी केली होती."

5 / 6
"सचिन तेंडुलकर यानेही या वर्ल्डकपमध्ये तीन ते चार शतकं ठोकली होती. किती लोकांना याबाबत माहिती आहे. लोकं आजही त्या एका षटकाराबाबतच चर्चा करत आहेत. हे फक्त मीडिया आणि सोशल मीडियामुळे झालं आहे.", असंही गंभीर पुढे म्हणाला.

"सचिन तेंडुलकर यानेही या वर्ल्डकपमध्ये तीन ते चार शतकं ठोकली होती. किती लोकांना याबाबत माहिती आहे. लोकं आजही त्या एका षटकाराबाबतच चर्चा करत आहेत. हे फक्त मीडिया आणि सोशल मीडियामुळे झालं आहे.", असंही गंभीर पुढे म्हणाला.

6 / 6
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल