AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : भारताच्या ऑलराउंडरचा धमाका, हार्दिकची झंझावाती खेळीसह ऐतिहासिक कामगिरी

Hardik Pandya India vs South Africa 5th T20i: हार्दिक पंड्या याने अहमदाबादमध्ये तिलक वर्मा याच्यासह चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. हार्दिकने या सामन्यात 63 धावांची खेळी करत इतिहास घडवला. हार्दिक भारतासाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच ऑलराउंडर ठरला.

| Updated on: Dec 19, 2025 | 11:26 PM
Share
भारताचा अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी 20i सामन्यात वादळी खेळी साकारली. हार्दिकने अहमदाबादमध्ये 63 धावांची खेळी केली.  (Photo Credit : PTI)

भारताचा अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी 20i सामन्यात वादळी खेळी साकारली. हार्दिकने अहमदाबादमध्ये 63 धावांची खेळी केली. (Photo Credit : PTI)

1 / 5
हार्दिक कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट झाल्यानंतर पाचव्या स्थानी बॅटिंगसाठी आला. हार्दिकने  25 बॉलमध्ये 252 च्या स्ट्राईक रेटने 63 धावा केल्या. हार्दिकने या खेळीत 5 फोर आणि तितकेच सिक्स लगावले. हार्दिकचं हे टी 20i कारकीर्दीतील सातवं अर्धशतक ठरलं. (Photo Credit : PTI)

हार्दिक कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट झाल्यानंतर पाचव्या स्थानी बॅटिंगसाठी आला. हार्दिकने 25 बॉलमध्ये 252 च्या स्ट्राईक रेटने 63 धावा केल्या. हार्दिकने या खेळीत 5 फोर आणि तितकेच सिक्स लगावले. हार्दिकचं हे टी 20i कारकीर्दीतील सातवं अर्धशतक ठरलं. (Photo Credit : PTI)

2 / 5
हार्दिकने या दरम्यान 16 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. हार्दिकचं हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतील दुसरं अर्धशतक ठरलं. (Photo Credit : PTI)

हार्दिकने या दरम्यान 16 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. हार्दिकचं हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतील दुसरं अर्धशतक ठरलं. (Photo Credit : PTI)

3 / 5
हार्दिक टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम माजी फलंदाज युवराज सिंह याच्या नावावर आहे. युवीने 2007 साली 12 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. (Photo Credit : PTI)

हार्दिक टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम माजी फलंदाज युवराज सिंह याच्या नावावर आहे. युवीने 2007 साली 12 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. (Photo Credit : PTI)

4 / 5
तसेच हार्दिकने 61 वी धाव पूर्ण करताच इतिहास घडवला. हार्दिकने यासह टी 20i क्रिकेटमध्ये 2 हजार धावा पूर्ण केल्या. हार्दिक भारतासाठी 2 हजार टी 20i धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला. मात्र हार्दिकआधी 2 हजार धावा करणारे पहिले 4 फलंदाज आहेत. तर हार्दिक 2 हजार धावा करणारा पहिला भारतीय ऑलराउंडर ठरला आहे. (Photo Credit : PTI)

तसेच हार्दिकने 61 वी धाव पूर्ण करताच इतिहास घडवला. हार्दिकने यासह टी 20i क्रिकेटमध्ये 2 हजार धावा पूर्ण केल्या. हार्दिक भारतासाठी 2 हजार टी 20i धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला. मात्र हार्दिकआधी 2 हजार धावा करणारे पहिले 4 फलंदाज आहेत. तर हार्दिक 2 हजार धावा करणारा पहिला भारतीय ऑलराउंडर ठरला आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.