AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा दगड, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नोंदवला रेकॉर्ड

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 242 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान भारतासाठी वाटतं तितकं सोपं नाही. दुसरीकडे, अष्टपैलू हार्दिक पांड्याने एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

| Updated on: Feb 23, 2025 | 7:18 PM
Share
अष्टपैलू हार्दिक पांड्या  हा भारतीय संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. कधी गोलंदाजी, तर कधी फलंदाजीत भारताच्या मदतीला उभा राहतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला पहिली विकेट मिळवून देण्यातही यश मिळवलं. इतकंच काय तर एक मोठा विक्रमही आपल्या नावावर नोंदवला.

अष्टपैलू हार्दिक पांड्या हा भारतीय संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. कधी गोलंदाजी, तर कधी फलंदाजीत भारताच्या मदतीला उभा राहतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला पहिली विकेट मिळवून देण्यातही यश मिळवलं. इतकंच काय तर एक मोठा विक्रमही आपल्या नावावर नोंदवला.

1 / 5
अष्टपैलू हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये 200 विकेटचा पल्ला गाठला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुसरी विकेट घेताच त्याच्या नावावर हा विक्रम रचला गेला आहे. सउद शकीलला 62 धावांवर बाद केलं आणि तोच त्याचा 200 वा विकेट ठरला.

अष्टपैलू हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये 200 विकेटचा पल्ला गाठला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुसरी विकेट घेताच त्याच्या नावावर हा विक्रम रचला गेला आहे. सउद शकीलला 62 धावांवर बाद केलं आणि तोच त्याचा 200 वा विकेट ठरला.

2 / 5
हार्दिक पांड्याने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट कारकिर्दिला सुरुवात केली होती. त्याने वनडेच्या 85 डावात 89 विकेट घेतल्या. तसेच 11 कसोटीत 17 विकेट, तर टी20 102 डावात 94 विकेट घेतल्या.

हार्दिक पांड्याने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट कारकिर्दिला सुरुवात केली होती. त्याने वनडेच्या 85 डावात 89 विकेट घेतल्या. तसेच 11 कसोटीत 17 विकेट, तर टी20 102 डावात 94 विकेट घेतल्या.

3 / 5
हार्दिक पांड्याने 216 आंतरराष्ट्रीय सामन्यात जवळपास 30 च्या सरासरीने 200 विकेट घेतल्या आहेत. एकदा त्याने एका डावात 5 विकेट घेण्याचा कारनामाही केला आहे.

हार्दिक पांड्याने 216 आंतरराष्ट्रीय सामन्यात जवळपास 30 च्या सरासरीने 200 विकेट घेतल्या आहेत. एकदा त्याने एका डावात 5 विकेट घेण्याचा कारनामाही केला आहे.

4 / 5
इतकंच काय तर आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत टीम इंडियाकडून एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाजही ठरला आहे. पांड्याने आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 14 विकेट घेतल्या. शमीने न्यूझीलंडविरुद्ध 12, तर रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध 11 विकेट घेतल्या आहेत.

इतकंच काय तर आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत टीम इंडियाकडून एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाजही ठरला आहे. पांड्याने आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 14 विकेट घेतल्या. शमीने न्यूझीलंडविरुद्ध 12, तर रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध 11 विकेट घेतल्या आहेत.

5 / 5
Follow Us
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.