IND vs AUS : सिडनी कसोटीत दिसणार गुलाबी रंगाची छटा, असं करण्यामागे खास कारण
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीत होत आहे. या सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. मालिका वाचण्यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिप अंतिम फेरीच्या आशा जिंवत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाचव्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
