AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : फॉलोऑन टाळण्यासाठी टीम इंडियाला इतक्या धावा कराव्या लागणार, जाणून घ्या गणित

मेलबर्नमधील चौथ्या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावांचा डोंगर रचला आहे. त्यामुळे ही धावसंख्या टीम इंडियाच्या फलंदाजांनी गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे फॉलोऑन टाळण्यासाठी टीम इंडियाला काय करावं लागेल? जाणून घ्या.

| Updated on: Dec 27, 2024 | 10:52 AM
Share
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. ऑस्ट्रेलियाने सर्व गडी बाद 474 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची घसरगुंडी सुरु झाली आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल स्वस्तात बाद झाले.

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. ऑस्ट्रेलियाने सर्व गडी बाद 474 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची घसरगुंडी सुरु झाली आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल स्वस्तात बाद झाले.

1 / 5
रोहित शर्मा या सामन्यात ओपनिंग उतरला होता. मात्र त्याला फार काही करता आलं नाही. फक्त तीन धावा करून तंबूत परतला. केएल राहुल 24 धावा करून बाद झाला. त्यामुळे मधल्या फळीकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

रोहित शर्मा या सामन्यात ओपनिंग उतरला होता. मात्र त्याला फार काही करता आलं नाही. फक्त तीन धावा करून तंबूत परतला. केएल राहुल 24 धावा करून बाद झाला. त्यामुळे मधल्या फळीकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

2 / 5
खरं तर या सामन्यात भारतावर फॉलोऑनची नामुष्की ओढावेल असं वाटत आहे. त्यामुळे 474 धावांचा पल्ला गाठण्याऐवजी फॉलोऑन टाळणं कधीही चांगलं ठरू शकतं. त्यामुळे भारताला 275 धावा कराव्या लागतील. कारण 199 पेक्षा जास्त धावांची आघाडी ऑस्ट्रेलियाला मिळाली तर फॉलोऑनची नामुष्की ओढावेल.

खरं तर या सामन्यात भारतावर फॉलोऑनची नामुष्की ओढावेल असं वाटत आहे. त्यामुळे 474 धावांचा पल्ला गाठण्याऐवजी फॉलोऑन टाळणं कधीही चांगलं ठरू शकतं. त्यामुळे भारताला 275 धावा कराव्या लागतील. कारण 199 पेक्षा जास्त धावांची आघाडी ऑस्ट्रेलियाला मिळाली तर फॉलोऑनची नामुष्की ओढावेल.

3 / 5
फॉलोऑन घ्यायचा की नाही याचा निर्णय पहिल्यांदा फलंदाजी करणारा कर्णधार घेतो. कसोटीत निकाल येण्यासाठी तीन डावांची आवश्यकता असते. अशा स्थितीत सामना ड्रॉ होण्यापासून वाचावा यासाठी हा नियम अनेकदा कामी येतो.

फॉलोऑन घ्यायचा की नाही याचा निर्णय पहिल्यांदा फलंदाजी करणारा कर्णधार घेतो. कसोटीत निकाल येण्यासाठी तीन डावांची आवश्यकता असते. अशा स्थितीत सामना ड्रॉ होण्यापासून वाचावा यासाठी हा नियम अनेकदा कामी येतो.

4 / 5
भारताने हा कसोटी सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या आशा धूसर होतील. कारण भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी काहीही करून दोन सामने जिंकणं आवश्यक आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेने एक सामना जिंकला की थेट अंतिम फेरी गाठणार आहे.

भारताने हा कसोटी सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या आशा धूसर होतील. कारण भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी काहीही करून दोन सामने जिंकणं आवश्यक आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेने एक सामना जिंकला की थेट अंतिम फेरी गाठणार आहे.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.