एकाच दिवशी तीन भारतीय फलंदाजांनी शतके झळकावली, चौथ्यांदा घडलं असं काही…
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. भारताने 286 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली. यासह एका विक्रमाची नोंद केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
