AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच दिवशी तीन भारतीय फलंदाजांनी शतके झळकावली, चौथ्यांदा घडलं असं काही…

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. भारताने 286 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली. यासह एका विक्रमाची नोंद केली आहे.

| Updated on: Oct 03, 2025 | 8:51 PM
Share
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 162 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर पहिल्या डावात भारताने पाच गडी गमवून 448 धावा केल्या. तसेच 286 धावांची मजबूत आघाडी घेतली.  यात तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली. टीम इंडियाने आधीच अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. (Photo_ BCCI Twitter)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 162 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर पहिल्या डावात भारताने पाच गडी गमवून 448 धावा केल्या. तसेच 286 धावांची मजबूत आघाडी घेतली. यात तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली. टीम इंडियाने आधीच अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. (Photo_ BCCI Twitter)

1 / 5
एकाच डावात एकाच संघातील तीन फलंदाजांनी शतके झळकावल्याचा हा दुर्मिळ विक्रम आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात असं फक्त तीन वेळा घडलं आहे. एका वर्षात एकाच डावत तीन किंवा त्याहून अधिक फलंदाजांनी शतकी खेळी आहे. यापूर्वी 1979, 1986 आणि 2007 साली घडलं होतं. आता चौथ्यांदा असं घडलं आहे. (Photo_ BCCI Twitter)

एकाच डावात एकाच संघातील तीन फलंदाजांनी शतके झळकावल्याचा हा दुर्मिळ विक्रम आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात असं फक्त तीन वेळा घडलं आहे. एका वर्षात एकाच डावत तीन किंवा त्याहून अधिक फलंदाजांनी शतकी खेळी आहे. यापूर्वी 1979, 1986 आणि 2007 साली घडलं होतं. आता चौथ्यांदा असं घडलं आहे. (Photo_ BCCI Twitter)

2 / 5
सलामीवीर केएल राहुलने दुसऱ्या दिवसाच्या खेळ सुरु झाल्यानंतर काही तासातच त्याचे 11 वे कसोटी शतक झळकावले. केएल राहुलने त्याच्या डावात 197 चेंडूंचा सामना केला आणि 12 चौकारांसह 100 धावा केल्या. (Photo_ BCCI Twitter)

सलामीवीर केएल राहुलने दुसऱ्या दिवसाच्या खेळ सुरु झाल्यानंतर काही तासातच त्याचे 11 वे कसोटी शतक झळकावले. केएल राहुलने त्याच्या डावात 197 चेंडूंचा सामना केला आणि 12 चौकारांसह 100 धावा केल्या. (Photo_ BCCI Twitter)

3 / 5
यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलची बॅटही दुसऱ्या दिवशी तळपली.  खेळाच्या तिसऱ्या सत्रात त्याने त्याचं पहिले कसोटी शतक पूर्ण केले. जुरेलने त्याच्या डावात 210 चेंडूंचा सामना केला आणि 15 चौकार, 3 षटकारांसह 125 धावा केल्या. (Photo_ BCCI Twitter)

यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलची बॅटही दुसऱ्या दिवशी तळपली. खेळाच्या तिसऱ्या सत्रात त्याने त्याचं पहिले कसोटी शतक पूर्ण केले. जुरेलने त्याच्या डावात 210 चेंडूंचा सामना केला आणि 15 चौकार, 3 षटकारांसह 125 धावा केल्या. (Photo_ BCCI Twitter)

4 / 5
उपकर्णधार रवींद्र जडेजानेही कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले.  ध्रुव जुरेलसोबत पाचव्या विकेटसाठी 206 धावांची भागीदारीही केली.  दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी नाबाद राहिलेल्या जडेजाने 176 चेंडूत 104 धावा केल्या आहेत. यात 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. (Photo_ BCCI Twitter)

उपकर्णधार रवींद्र जडेजानेही कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. ध्रुव जुरेलसोबत पाचव्या विकेटसाठी 206 धावांची भागीदारीही केली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी नाबाद राहिलेल्या जडेजाने 176 चेंडूत 104 धावा केल्या आहेत. यात 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. (Photo_ BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा