बीसीसीआयचं मोठं मन! टीम इंडिया श्रीलंकेसाठी खेळणार अधिकचा सामना, का ते जाणून घ्या
IND vs SL : श्रीलंकेच्या मदतीसाठी बीसीसीआयने एक पाऊल पुढे टाकलं आहे. कारण श्रीलंकेत मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दितवाह चक्रीवादळ आलं होतं. या वादळात अनेकांचा मृत्यू झाला. तसेच शेकडो लोकांना बेघर व्हावं लागलं. आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
सतत 'या' समस्यांचा करताय सामना, हळदीचं पाणी आहे रामबाण उपाय
नव्या वर्षात वजन वेगाने घटवायचं आहे, या 10 टीप्स येतील कामी
व्हिटामिन बी 12 ची कमतरता होईल पूर्ण,थंडीत खा हे पदार्थ
ही आहे सर्वात स्वस्त डिझेल कार, पाहा किंमत किती ?
एकाच रिचार्जवर चालेल TV, फोन आणि वायफाय, खास आहे हा प्लान
क्लासी लूकमध्ये फोटो पोस्ट करत माधुरी दीक्षित म्हणते...
