AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयचं मोठं मन! टीम इंडिया श्रीलंकेसाठी खेळणार अधिकचा सामना, का ते जाणून घ्या

IND vs SL : श्रीलंकेच्या मदतीसाठी बीसीसीआयने एक पाऊल पुढे टाकलं आहे. कारण श्रीलंकेत मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दितवाह चक्रीवादळ आलं होतं. या वादळात अनेकांचा मृत्यू झाला. तसेच शेकडो लोकांना बेघर व्हावं लागलं. आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Jan 02, 2026 | 9:19 PM
Share
भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण चक्रीवादळामुळे श्रीलंकेचं झालेलं नुकसान पाहता भारतीय संघ टी20 सामना खेळणार आहे. या पैशातून पीडित लोकांना आणि कुटुंबियांना मदत केली जाणार आहे.  (फोटो-पीटीआय)

भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण चक्रीवादळामुळे श्रीलंकेचं झालेलं नुकसान पाहता भारतीय संघ टी20 सामना खेळणार आहे. या पैशातून पीडित लोकांना आणि कुटुंबियांना मदत केली जाणार आहे. (फोटो-पीटीआय)

1 / 5
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. 'बीसीसीआयने पुढाकार घेतल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत. हा अतिरिक्त टी20 सामना चक्रीवादळातील पीडितांना मदत आणि पुनर्निमाणासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी महत्त्वाची असेल. या पैशांतून पीडितांना मदत केली जाईल.' (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. 'बीसीसीआयने पुढाकार घेतल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत. हा अतिरिक्त टी20 सामना चक्रीवादळातील पीडितांना मदत आणि पुनर्निमाणासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी महत्त्वाची असेल. या पैशांतून पीडितांना मदत केली जाईल.' (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

2 / 5
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले, 'बीसीसीआय डिसेंबर 2025 च्या अखेरीस पैसे उभारण्यासाठी दोन टी20 सामने खेळण्यास तयार होते परंतु ते आयोजित करण्यासाठी वेळ नव्हता, विशेषतः तेव्हा कोणताही प्रसारक उपलब्ध नव्हता.' (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले, 'बीसीसीआय डिसेंबर 2025 च्या अखेरीस पैसे उभारण्यासाठी दोन टी20 सामने खेळण्यास तयार होते परंतु ते आयोजित करण्यासाठी वेळ नव्हता, विशेषतः तेव्हा कोणताही प्रसारक उपलब्ध नव्हता.' (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

3 / 5
भारत आणि श्रीलंका यांच्याकडे टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमान पद आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. जर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर हा सामना श्रीलंकेत होणार आहे. अन्यथा अंतिम सामना भारतात होईल. (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

भारत आणि श्रीलंका यांच्याकडे टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमान पद आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. जर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर हा सामना श्रीलंकेत होणार आहे. अन्यथा अंतिम सामना भारतात होईल. (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

4 / 5
दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय सामने 1, 3 आणि 6 सप्टेंबर रोजी होतील, तर टी20 सामने 9, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी होतील. (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय सामने 1, 3 आणि 6 सप्टेंबर रोजी होतील, तर टी20 सामने 9, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी होतील. (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

5 / 5
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.