AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत भारताचा पहिल्याच सामन्यात विक्रम, असं यापूर्वी कधीच घडलं नाही

कसोटी मालिकेत पराभवाची धूळ चाखल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आली आहे. वनडे मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. त्यानंतर आता टी20 मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. भारताने पहिला टी20 सामना जिंकून एक खास विक्रम रचला आहे.

| Updated on: Dec 10, 2025 | 4:55 PM
Share
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत विजयाने सुरुवात केली. या सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा 101 धावांनी पराभूत केले. कटकमधील बाराबती स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताने सामन्यावर पकड मिळवली. (Photo- BCCI Twitter)

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत विजयाने सुरुवात केली. या सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा 101 धावांनी पराभूत केले. कटकमधील बाराबती स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताने सामन्यावर पकड मिळवली. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 175 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा संघ फक्त 74 धावांपर्यंत मजल मारू शकला. यासह भारताने हा सामना 101 धावांनी जिंकला. (Photo- BCCI Twitter)

भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 175 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा संघ फक्त 74 धावांपर्यंत मजल मारू शकला. यासह भारताने हा सामना 101 धावांनी जिंकला. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये तीन वेळा दक्षिण अफ्रिकेला 100 पेक्षा कमी धावात गुंडाळणारा संघ ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही संघाला दक्षिण अफ्रिकेला 100च्या आत गुंडाळणं शक्य झालेलं नाही. आता ही किमया भारताने करून दाखवली आहे. (Photo- BCCI Twitter)

टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये तीन वेळा दक्षिण अफ्रिकेला 100 पेक्षा कमी धावात गुंडाळणारा संघ ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही संघाला दक्षिण अफ्रिकेला 100च्या आत गुंडाळणं शक्य झालेलं नाही. आता ही किमया भारताने करून दाखवली आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
भारताने 2022 मध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 87 धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर 2023 मध्ये जोहान्सबर्गमध्ये दक्षिण अफ्रिकेला 95 धावांवर रोखलं होतं. त्यानंतर आता 74 धावांवर गाशा गुंडाळण्यास भाग पाडलं.  (Photo- BCCI Twitter)

भारताने 2022 मध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 87 धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर 2023 मध्ये जोहान्सबर्गमध्ये दक्षिण अफ्रिकेला 95 धावांवर रोखलं होतं. त्यानंतर आता 74 धावांवर गाशा गुंडाळण्यास भाग पाडलं. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
भारताने दक्षिण अफ्रिकेला 74 धावांवर सर्व बाद केल्यानंतर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दक्षिण आफ्रिकेला तीन वेळा शंभरपेक्षा कमी धावांमध्ये गुंडाळणारा जगातील पहिला संघ बनला आहे. (Photo- BCCI Twitter)

भारताने दक्षिण अफ्रिकेला 74 धावांवर सर्व बाद केल्यानंतर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दक्षिण आफ्रिकेला तीन वेळा शंभरपेक्षा कमी धावांमध्ये गुंडाळणारा जगातील पहिला संघ बनला आहे. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.