Asia Cup : 1984 पासून आतापर्यंत भारताने किती वेळा जिंकला आशिया कप, जाणून घ्या
आशिया कप स्पर्धेला 1984 पासून सुरुवात झाली. आतापर्यंत 15 स्पर्धा पार पडल्या असून त्यापैकी 7 जेतेपदावर भारताने नाव कोरलं आहे. सर्वाधिक वेळा चषक जिंकण्याचा मान भारताला मिळाला आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
