AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : 1984 पासून आतापर्यंत भारताने किती वेळा जिंकला आशिया कप, जाणून घ्या

आशिया कप स्पर्धेला 1984 पासून सुरुवात झाली. आतापर्यंत 15 स्पर्धा पार पडल्या असून त्यापैकी 7 जेतेपदावर भारताने नाव कोरलं आहे. सर्वाधिक वेळा चषक जिंकण्याचा मान भारताला मिळाला आहे.

| Updated on: Jul 20, 2023 | 5:19 PM
Share
1984 पासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या 15 स्पर्धांमध्ये भारताने 7, श्रीलंकेने 6 आणि पाकिस्तानने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

1984 पासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या 15 स्पर्धांमध्ये भारताने 7, श्रीलंकेने 6 आणि पाकिस्तानने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

1 / 8
1984 मध्ये युएईमध्ये झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत पहिल्यांदा आशिया कप जिंकला.

1984 मध्ये युएईमध्ये झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत पहिल्यांदा आशिया कप जिंकला.

2 / 8
आशिया कप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचं आयोजन बांगलादेशमध्ये करण्यात आलं होतं. 1988 मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

आशिया कप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचं आयोजन बांगलादेशमध्ये करण्यात आलं होतं. 1988 मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

3 / 8
1990-91 मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

1990-91 मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

4 / 8
1995 मध्ये भारताने सलग तिसऱ्यांदा  श्रीलंकन संघाचा पराभव करत विजय मिळवला. या विजयासह हॅटट्रीक साधली.

1995 मध्ये भारताने सलग तिसऱ्यांदा श्रीलंकन संघाचा पराभव करत विजय मिळवला. या विजयासह हॅटट्रीक साधली.

5 / 8
त्यानंतर 15 वर्षांचा दीर्घ कालावधीनंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. 2010 ही स्पर्धा पार पडली होती.

त्यानंतर 15 वर्षांचा दीर्घ कालावधीनंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. 2010 ही स्पर्धा पार पडली होती.

6 / 8
2016 मध्ये भारताने बांगलादेशा 8 गडी राखून पराभव केला. यासह सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.

2016 मध्ये भारताने बांगलादेशा 8 गडी राखून पराभव केला. यासह सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.

7 / 8
2018 मध्ये पु्न्हा एकदा भारताने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव केला. यासह सातव्यांदा जेतेपद मिळवलं.

2018 मध्ये पु्न्हा एकदा भारताने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव केला. यासह सातव्यांदा जेतेपद मिळवलं.

8 / 8
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.