AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : 1984 पासून आतापर्यंत भारताने किती वेळा जिंकला आशिया कप, जाणून घ्या

आशिया कप स्पर्धेला 1984 पासून सुरुवात झाली. आतापर्यंत 15 स्पर्धा पार पडल्या असून त्यापैकी 7 जेतेपदावर भारताने नाव कोरलं आहे. सर्वाधिक वेळा चषक जिंकण्याचा मान भारताला मिळाला आहे.

| Updated on: Jul 20, 2023 | 5:19 PM
Share
1984 पासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या 15 स्पर्धांमध्ये भारताने 7, श्रीलंकेने 6 आणि पाकिस्तानने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

1984 पासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या 15 स्पर्धांमध्ये भारताने 7, श्रीलंकेने 6 आणि पाकिस्तानने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

1 / 8
1984 मध्ये युएईमध्ये झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत पहिल्यांदा आशिया कप जिंकला.

1984 मध्ये युएईमध्ये झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत पहिल्यांदा आशिया कप जिंकला.

2 / 8
आशिया कप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचं आयोजन बांगलादेशमध्ये करण्यात आलं होतं. 1988 मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

आशिया कप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचं आयोजन बांगलादेशमध्ये करण्यात आलं होतं. 1988 मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

3 / 8
1990-91 मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

1990-91 मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

4 / 8
1995 मध्ये भारताने सलग तिसऱ्यांदा  श्रीलंकन संघाचा पराभव करत विजय मिळवला. या विजयासह हॅटट्रीक साधली.

1995 मध्ये भारताने सलग तिसऱ्यांदा श्रीलंकन संघाचा पराभव करत विजय मिळवला. या विजयासह हॅटट्रीक साधली.

5 / 8
त्यानंतर 15 वर्षांचा दीर्घ कालावधीनंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. 2010 ही स्पर्धा पार पडली होती.

त्यानंतर 15 वर्षांचा दीर्घ कालावधीनंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. 2010 ही स्पर्धा पार पडली होती.

6 / 8
2016 मध्ये भारताने बांगलादेशा 8 गडी राखून पराभव केला. यासह सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.

2016 मध्ये भारताने बांगलादेशा 8 गडी राखून पराभव केला. यासह सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.

7 / 8
2018 मध्ये पु्न्हा एकदा भारताने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव केला. यासह सातव्यांदा जेतेपद मिळवलं.

2018 मध्ये पु्न्हा एकदा भारताने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव केला. यासह सातव्यांदा जेतेपद मिळवलं.

8 / 8
Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग