AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर नकोसा विक्रम, असं पहिल्यांदाच घडलं

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची नकोशी कामगिरी सुरुच आहे. संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू पण विजयाचं गणित फिस्कटलं आहे. मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या पराभवानंतर नकोसा विक्रम नावावर केला आहे.

| Updated on: Apr 12, 2024 | 8:37 PM
Share
आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एकूण सहा सामने खेळला आहे. त्यापैकी पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात तर आरसीबीने आयपीएल इतिहासातील नकोसा विक्रम नोंदवला आहे. (Photo : BCCI/IPL)

आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एकूण सहा सामने खेळला आहे. त्यापैकी पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात तर आरसीबीने आयपीएल इतिहासातील नकोसा विक्रम नोंदवला आहे. (Photo : BCCI/IPL)

1 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबई इंडियन्सने हे आव्हान 27 चेंडू आणि 7 गडी राखून पराभूत केलं. या विजयाससह मुंबई इंडियन्सने सातव्या झेप घेतली आहे. तर आरसीबीची नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. (Photo : BCCI/IPL)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबई इंडियन्सने हे आव्हान 27 चेंडू आणि 7 गडी राखून पराभूत केलं. या विजयाससह मुंबई इंडियन्सने सातव्या झेप घेतली आहे. तर आरसीबीची नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. (Photo : BCCI/IPL)

2 / 6
आरसीबीने 197 धावा केल्या होत्या. मात्र असं करूनही मुंबईने हा सामना एकहाती जिंकला. आरसीबीकडून तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र संघाच्या धावा 200 च्या पार जाऊ शकल्या नाहीत. (Photo : BCCI/IPL)

आरसीबीने 197 धावा केल्या होत्या. मात्र असं करूनही मुंबईने हा सामना एकहाती जिंकला. आरसीबीकडून तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र संघाच्या धावा 200 च्या पार जाऊ शकल्या नाहीत. (Photo : BCCI/IPL)

3 / 6
तीन अर्धशतकं झळकावून 200 धावांचा पल्ला न गाठणारा आरसीबी हा आयपीएल इतिहासातील पहिलाच संघ आहे. त्यामुळे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. (Photo : BCCI/IPL)

तीन अर्धशतकं झळकावून 200 धावांचा पल्ला न गाठणारा आरसीबी हा आयपीएल इतिहासातील पहिलाच संघ आहे. त्यामुळे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. (Photo : BCCI/IPL)

4 / 6
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा सर्वात कमी चेंडूत 190 पेक्षा जास्त धावा गाठल्या आहेत. यापूर्वी मुंबईने राजस्थानविरुद्ध 32 चेंडू राखून 190 धावांचं लक्ष्य गाठलं होतं. तर 2017 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध 27 चेंडू राखून 199 धावा केल्या होत्या. (Photo : BCCI/IPL)

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा सर्वात कमी चेंडूत 190 पेक्षा जास्त धावा गाठल्या आहेत. यापूर्वी मुंबईने राजस्थानविरुद्ध 32 चेंडू राखून 190 धावांचं लक्ष्य गाठलं होतं. तर 2017 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध 27 चेंडू राखून 199 धावा केल्या होत्या. (Photo : BCCI/IPL)

5 / 6
आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी अर्धशतक खेळी केली. आयपीएल इतिहासात एका संघातील तीन खेळाडूंनी प्रथम फलंदाजी करताना अर्धशतक ठोकण्याची ही 11वी वेळ आहे. (Photo : BCCI/IPL)

आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी अर्धशतक खेळी केली. आयपीएल इतिहासात एका संघातील तीन खेळाडूंनी प्रथम फलंदाजी करताना अर्धशतक ठोकण्याची ही 11वी वेळ आहे. (Photo : BCCI/IPL)

6 / 6
Follow Us
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार