MI vs PBKS : रोहित शर्माकडून धावांची अपेक्षा करणं म्हणजे…, क्वॉलिफायर 2 मध्ये पुन्हा फेल!
एलिमिनेटर फेरीत गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 81 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 228 धावा केल्या होत्या. तसेच गुजरात टायटन्सला 208 धावांवर रोखत सामना 20 धावांनी जिंकला. आता पंजाब किंग्सशी क्वॉलिफायर 2 मध्ये सामना होत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
ईशा देओलचा बॉसी लूक, चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका
स्वर्गाची अप्सरा, सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा
लालपरी..., वाढदिवसानंतर प्राजक्ताच्या नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
'टॉक्सिक'च्या ट्रेलरमध्ये एवढे दमदार डायलॉग तर सिनेमात कसे असतील?
कपूर कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र; नीतू कपूर यांनी शेअर केला दुर्मिळ फोटो
हायब्रिड भाजी कशी ओळखावी?
