AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युजवेंद्र चहलचा टी20 क्रिकेटमधील मोठा विक्रम बुमराहने मोडला, पण…

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या टी20 सामन्यात भारतीय संघाने सुमार कामगिरी केली. फलंदाजांनी माती खाल्ल्याने गोलंदाजांना त्या धावा रोखणं खूपच कठीण झालं. असं असलं तर या सामन्यात जसप्रीत बुमराहने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Oct 31, 2025 | 10:20 PM
Share
ऑस्ट्रेलियाने भारताला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसर्‍या सामन्यात 4 विकेट्सने पराभूत केलं. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठछी फक्त 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात 2 विकेट घेत जसप्रीत बुमराहने मोठा विक्रम नावावर केला. (Photo- PTI)

ऑस्ट्रेलियाने भारताला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसर्‍या सामन्यात 4 विकेट्सने पराभूत केलं. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठछी फक्त 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात 2 विकेट घेत जसप्रीत बुमराहने मोठा विक्रम नावावर केला. (Photo- PTI)

1 / 5
जसप्रीत बुमराहने या सामन्यात 4 षटकात 26 धावा देत 2 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने स्पेलच्या शेवटच्या षटकात दोन गडी बाद करत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्यासह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर युजवेंद्र चहलचा विक्रम मोडीत काढला आहे. (Photo- PTI)

जसप्रीत बुमराहने या सामन्यात 4 षटकात 26 धावा देत 2 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने स्पेलच्या शेवटच्या षटकात दोन गडी बाद करत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्यासह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर युजवेंद्र चहलचा विक्रम मोडीत काढला आहे. (Photo- PTI)

2 / 5
भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच मान अर्शदीप सिंगच्या नावावर आहे. त्याने 65 सामन्यात 101 विकेट घेतल्या आहेत. आता बुमराह दुसऱ्या स्थानावर असून त्याने 77 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याच्या नावावरही 98 विकेट आहेत. तर युजवेंद्र चहलने 80 सामन्यात 96 विकेट घेतल्या आहेत. (Photo- PTI)

भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच मान अर्शदीप सिंगच्या नावावर आहे. त्याने 65 सामन्यात 101 विकेट घेतल्या आहेत. आता बुमराह दुसऱ्या स्थानावर असून त्याने 77 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याच्या नावावरही 98 विकेट आहेत. तर युजवेंद्र चहलने 80 सामन्यात 96 विकेट घेतल्या आहेत. (Photo- PTI)

3 / 5
जसप्रीत बुमराहला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पण या सामन्यातही त्याला खातं न खोलता तंबूत परतावं लागलं. यासह त्याने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अनिल कुंबळेला मागे टाकलं आहे. (Photo- PTI)

जसप्रीत बुमराहला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पण या सामन्यातही त्याला खातं न खोलता तंबूत परतावं लागलं. यासह त्याने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अनिल कुंबळेला मागे टाकलं आहे. (Photo- PTI)

4 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह 36 वेळा शून्यावर बाद झाला आहे.  या यादीत टॉपला माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आहे. झहीर खान 43 वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo- PTI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह 36 वेळा शून्यावर बाद झाला आहे. या यादीत टॉपला माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आहे. झहीर खान 43 वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo- PTI)

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक