AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युजवेंद्र चहलचा टी20 क्रिकेटमधील मोठा विक्रम बुमराहने मोडला, पण…

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या टी20 सामन्यात भारतीय संघाने सुमार कामगिरी केली. फलंदाजांनी माती खाल्ल्याने गोलंदाजांना त्या धावा रोखणं खूपच कठीण झालं. असं असलं तर या सामन्यात जसप्रीत बुमराहने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Oct 31, 2025 | 10:20 PM
Share
ऑस्ट्रेलियाने भारताला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसर्‍या सामन्यात 4 विकेट्सने पराभूत केलं. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठछी फक्त 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात 2 विकेट घेत जसप्रीत बुमराहने मोठा विक्रम नावावर केला. (Photo- PTI)

ऑस्ट्रेलियाने भारताला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसर्‍या सामन्यात 4 विकेट्सने पराभूत केलं. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठछी फक्त 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात 2 विकेट घेत जसप्रीत बुमराहने मोठा विक्रम नावावर केला. (Photo- PTI)

1 / 5
जसप्रीत बुमराहने या सामन्यात 4 षटकात 26 धावा देत 2 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने स्पेलच्या शेवटच्या षटकात दोन गडी बाद करत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्यासह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर युजवेंद्र चहलचा विक्रम मोडीत काढला आहे. (Photo- PTI)

जसप्रीत बुमराहने या सामन्यात 4 षटकात 26 धावा देत 2 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने स्पेलच्या शेवटच्या षटकात दोन गडी बाद करत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्यासह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर युजवेंद्र चहलचा विक्रम मोडीत काढला आहे. (Photo- PTI)

2 / 5
भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच मान अर्शदीप सिंगच्या नावावर आहे. त्याने 65 सामन्यात 101 विकेट घेतल्या आहेत. आता बुमराह दुसऱ्या स्थानावर असून त्याने 77 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याच्या नावावरही 98 विकेट आहेत. तर युजवेंद्र चहलने 80 सामन्यात 96 विकेट घेतल्या आहेत. (Photo- PTI)

भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच मान अर्शदीप सिंगच्या नावावर आहे. त्याने 65 सामन्यात 101 विकेट घेतल्या आहेत. आता बुमराह दुसऱ्या स्थानावर असून त्याने 77 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याच्या नावावरही 98 विकेट आहेत. तर युजवेंद्र चहलने 80 सामन्यात 96 विकेट घेतल्या आहेत. (Photo- PTI)

3 / 5
जसप्रीत बुमराहला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पण या सामन्यातही त्याला खातं न खोलता तंबूत परतावं लागलं. यासह त्याने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अनिल कुंबळेला मागे टाकलं आहे. (Photo- PTI)

जसप्रीत बुमराहला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पण या सामन्यातही त्याला खातं न खोलता तंबूत परतावं लागलं. यासह त्याने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अनिल कुंबळेला मागे टाकलं आहे. (Photo- PTI)

4 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह 36 वेळा शून्यावर बाद झाला आहे.  या यादीत टॉपला माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आहे. झहीर खान 43 वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo- PTI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह 36 वेळा शून्यावर बाद झाला आहे. या यादीत टॉपला माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आहे. झहीर खान 43 वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo- PTI)

5 / 5
Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री.

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री