AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Lowest Score : आयपीएलमधील निच्चांकी धावसंख्येचा विक्रम या टीमच्या नावावर, टॉप 5 मध्ये कोण?

Lowest Score in Ipl History : आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने गुजरात टायटन्सला त्यांच्याच होम ग्राउंडमध्ये 89 धावांवर ऑलआऊट केलं. मात्र आयपीएलमधील सर्वात लोवेस्ट स्कोअर काय आहे माहितीय?

| Updated on: Apr 18, 2024 | 5:44 PM
Share
आयपीएलच्या इतिहासातील निच्चांकी धावसंख्येचा विक्रम हा आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीला 2017 साली 49 धावांवर गुंडाळलं होतं.

आयपीएलच्या इतिहासातील निच्चांकी धावसंख्येचा विक्रम हा आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीला 2017 साली 49 धावांवर गुंडाळलं होतं.

1 / 5
आयपीएलच्या इतिहासातीस पहिला विजेता संघ राजस्थान रॉयल्स या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने राजस्थानचा डाव 58 धावांवर आटोपला होता.

आयपीएलच्या इतिहासातीस पहिला विजेता संघ राजस्थान रॉयल्स या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने राजस्थानचा डाव 58 धावांवर आटोपला होता.

2 / 5
तिसऱ्या स्थानीही राजस्थान रॉयल्स विराजमान आहे.  आरसीबीनेच राजस्थानला 2023 मध्ये 59 धावावंर ऑलआऊट केलं होतं.

तिसऱ्या स्थानीही राजस्थान रॉयल्स विराजमान आहे. आरसीबीनेच राजस्थानला 2023 मध्ये 59 धावावंर ऑलआऊट केलं होतं.

3 / 5
मुंबई इंडियन्सने 2017 साली दिल्ली कॅपिट्ल्सला 66 धावांवर रोखलं होतं. आयपीएलच्या इतिहासातील ही चौथी निच्चांकी धावसंख्या ठरली होती.

मुंबई इंडियन्सने 2017 साली दिल्ली कॅपिट्ल्सला 66 धावांवर रोखलं होतं. आयपीएलच्या इतिहासातील ही चौथी निच्चांकी धावसंख्या ठरली होती.

4 / 5
पाचव्या स्थानी पुन्हा दिल्ली कॅपिट्ल्सचाच नंबर आहे. पंजाब किंग्सने 2017 साली दिल्लीचा डाव 67 धावांवर आटोपला होता.

पाचव्या स्थानी पुन्हा दिल्ली कॅपिट्ल्सचाच नंबर आहे. पंजाब किंग्सने 2017 साली दिल्लीचा डाव 67 धावांवर आटोपला होता.

5 / 5
Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.