AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेबाबत मोठी अपडेट, भारत पाकिस्तान सामन्यासाठी असे असतील पर्याय

श्रीलंकेत पावसाच्या व्यत्ययामुळे आशिया कप स्पर्धेच्या नियोजन बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे सध्या तरी बदल होणार नाही.

| Updated on: Sep 05, 2023 | 10:24 PM
Share
श्रीलंकेत होणाऱ्या पावसामुळे आशिया कप स्पर्धेतील सामने पाण्यात गेले असंच म्हणावं लागेल. भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे सुपर 4 फेरीचे आणि अंतिम सामन्याच्या ठिकाणात बदल केला जाईल, अशी चर्चा आहे.

श्रीलंकेत होणाऱ्या पावसामुळे आशिया कप स्पर्धेतील सामने पाण्यात गेले असंच म्हणावं लागेल. भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे सुपर 4 फेरीचे आणि अंतिम सामन्याच्या ठिकाणात बदल केला जाईल, अशी चर्चा आहे.

1 / 6
आशिया क्रिकेट काउंसिलने याबाबत अधिकृत अशी माहिती दिलेली नाही. त्यामुळे यात कोणता बदल होईल असं सध्यातरी स्पष्ट नाही. म्हणजे सामने कोलंबोतच खेळले जातील.

आशिया क्रिकेट काउंसिलने याबाबत अधिकृत अशी माहिती दिलेली नाही. त्यामुळे यात कोणता बदल होईल असं सध्यातरी स्पष्ट नाही. म्हणजे सामने कोलंबोतच खेळले जातील.

2 / 6
सुपर 4 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होईल. हा सामना 10 सप्टेंबरला होणार असून दोन्ही संघ कोलंबोमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

सुपर 4 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होईल. हा सामना 10 सप्टेंबरला होणार असून दोन्ही संघ कोलंबोमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

3 / 6
पल्लेकेले आणि कोलंबो येथे पावसाचा अंदाज पाहता सुपर 4 आणि अंतिम सामना हम्बनटोटा येथे आयोजित केले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण या ठिकाणी पाऊन नसेल असं सांगितलं जात आहे. पण एसीसीने वेळापत्रकात कोणताही बदल केलेले नाही.

पल्लेकेले आणि कोलंबो येथे पावसाचा अंदाज पाहता सुपर 4 आणि अंतिम सामना हम्बनटोटा येथे आयोजित केले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण या ठिकाणी पाऊन नसेल असं सांगितलं जात आहे. पण एसीसीने वेळापत्रकात कोणताही बदल केलेले नाही.

4 / 6
श्रीलंकेत पावसाचा अंदाज पाहता पीसीबीने चेअरमन जका अशरफ यांनी बीसीसीआय सचिव आणि एसीसी अध्यक्ष जय शाह यांना सामना दुबईत आयोजित करण्यास सांगितलं होतं. पण वेळापत्रकात कोणताच बदल केलेला नाही.

श्रीलंकेत पावसाचा अंदाज पाहता पीसीबीने चेअरमन जका अशरफ यांनी बीसीसीआय सचिव आणि एसीसी अध्यक्ष जय शाह यांना सामना दुबईत आयोजित करण्यास सांगितलं होतं. पण वेळापत्रकात कोणताच बदल केलेला नाही.

5 / 6
2 सप्टेंबरला भारत पाकिस्तान यांच्यात झालेला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. आता 10 सप्टेंबरला पाऊस पडू अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी करत आहेत.

2 सप्टेंबरला भारत पाकिस्तान यांच्यात झालेला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. आता 10 सप्टेंबरला पाऊस पडू अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी करत आहेत.

6 / 6
उल्हासनगर, वसई, भाईंदरमध्ये आज महापौरांची निवड
उल्हासनगर, वसई, भाईंदरमध्ये आज महापौरांची निवड.
ऑपरेशन लोटसमधून अजित पवारांचं बरं वाईट झालं नाही ना? राऊतांचा प्रश्न
ऑपरेशन लोटसमधून अजित पवारांचं बरं वाईट झालं नाही ना? राऊतांचा प्रश्न.
शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी! निफ्टी 1 हजार 219 अंकांनी वाढला
शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी! निफ्टी 1 हजार 219 अंकांनी वाढला.
कुठेतरी काहीतरी गडबड झालीये! छगन भुजबळांचं विमान अपघातावर मोठं वक्तव्य
कुठेतरी काहीतरी गडबड झालीये! छगन भुजबळांचं विमान अपघातावर मोठं वक्तव्य.
अजित पवार परत आले असते तर ऑपरेशन लोटसचा पराभव झाला असता...
अजित पवार परत आले असते तर ऑपरेशन लोटसचा पराभव झाला असता....
मुंबईत मराठी विरुद्ध तामिळ वाद पेटवण्याचा प्रयत्न?
मुंबईत मराठी विरुद्ध तामिळ वाद पेटवण्याचा प्रयत्न?.
पटेलांचं नाव राष्ट्रवादीच्या नेत्यांना पटेल काय?
पटेलांचं नाव राष्ट्रवादीच्या नेत्यांना पटेल काय?.
अप्रकाशित पुस्तकावरून संसदेत गदारोळ!राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
अप्रकाशित पुस्तकावरून संसदेत गदारोळ!राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न.
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.