AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : टीम इंडियाच्या विजयात मोहम्मद सिराजचा मोलाचा वाटा, कसं काय ते समजून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानच्या घशातून विजयाचा घास भारतीय खेळाडूंनी खेचून आणला. पहिल्या डावानंतर पाकिस्तान सहज विजय मिळवेल असंच प्रत्येकाला वाटत होतं. मात्र तसं काही झालं नाही. जसप्रीत बुमराहचा भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानचा विजयी आशा उद्ध्वस्त झाल्या. पण या विजयात मोहम्मद सिराजचा मोलाचा वाटा राहिला.

| Updated on: Jun 10, 2024 | 12:36 PM
Share
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील भारत पाकिस्तान अतितटीच्या सामन्यात रोहित सेनेने विजय मिळवला. पाकिस्तानसमोर अवघ्या 119 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानला 113 धावा करता आल्या.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील भारत पाकिस्तान अतितटीच्या सामन्यात रोहित सेनेने विजय मिळवला. पाकिस्तानसमोर अवघ्या 119 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानला 113 धावा करता आल्या.

1 / 6
भारताकडून ऋषभ पंतने 31 चेंडूत 42 धावांची खेळी केली. त्यानंतर सर्वाधिक धावा या अक्षर पटेलने केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. फलंदाजीत खोलपणा असूनही 119 धावांवर समाधान मानावं लागलं

भारताकडून ऋषभ पंतने 31 चेंडूत 42 धावांची खेळी केली. त्यानंतर सर्वाधिक धावा या अक्षर पटेलने केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. फलंदाजीत खोलपणा असूनही 119 धावांवर समाधान मानावं लागलं

2 / 6
ऋषभ पंत आपल्या शैलीत खेळत होता. पाकिस्तानकडून त्याला अनेकदा जीवदान मिळालं. पण 42 धावांवर असताना मोहम्मद अमीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे भारताच्या धावसंख्येचा वेग मंदावला. असं असताना 11 व्या स्थानावर आलेल्या मोहम्मद सिराजने 7 धावा केल्या.

ऋषभ पंत आपल्या शैलीत खेळत होता. पाकिस्तानकडून त्याला अनेकदा जीवदान मिळालं. पण 42 धावांवर असताना मोहम्मद अमीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे भारताच्या धावसंख्येचा वेग मंदावला. असं असताना 11 व्या स्थानावर आलेल्या मोहम्मद सिराजने 7 धावा केल्या.

3 / 6
मोहम्मद सिराजने 7 चेंडूंचा सामना करत 7 धावा केल्या. याच 7 धावा पाकिस्तानला महागात पडल्या. कारण पाकिस्तानचा संघ फक्त 113 धावा करू शकला. भारताने 6 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला. पण पाकिस्तानला विजयासाठी 7 धावा तोकड्या पडल्या.

मोहम्मद सिराजने 7 चेंडूंचा सामना करत 7 धावा केल्या. याच 7 धावा पाकिस्तानला महागात पडल्या. कारण पाकिस्तानचा संघ फक्त 113 धावा करू शकला. भारताने 6 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला. पण पाकिस्तानला विजयासाठी 7 धावा तोकड्या पडल्या.

4 / 6
पाकिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 18 धावांची गरज होती. अर्शदीप सिंगच्या हाती षटक होतं. या षटकात अर्शदीपने 11 धावा दिल्या आणि भारताने 6 धावांनी विजय मिळवला.

पाकिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 18 धावांची गरज होती. अर्शदीप सिंगच्या हाती षटक होतं. या षटकात अर्शदीपने 11 धावा दिल्या आणि भारताने 6 धावांनी विजय मिळवला.

5 / 6
 मोहम्मद सिराजने शेवटी येत 7 धावा केल्याने भारताला विजयात मदत झाली. अन्यथा पाकिस्तानचा विजय सहज सोपा झाला असता. दुसरीकडे, मोहम्मद सिराजने 4 षटकं टाकली आणि 19 धावा दिल्या. मात्र एकही विकेट घेता नाही.

मोहम्मद सिराजने शेवटी येत 7 धावा केल्याने भारताला विजयात मदत झाली. अन्यथा पाकिस्तानचा विजय सहज सोपा झाला असता. दुसरीकडे, मोहम्मद सिराजने 4 षटकं टाकली आणि 19 धावा दिल्या. मात्र एकही विकेट घेता नाही.

6 / 6
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.