IND vs PAK : टीम इंडियाच्या विजयात मोहम्मद सिराजचा मोलाचा वाटा, कसं काय ते समजून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानच्या घशातून विजयाचा घास भारतीय खेळाडूंनी खेचून आणला. पहिल्या डावानंतर पाकिस्तान सहज विजय मिळवेल असंच प्रत्येकाला वाटत होतं. मात्र तसं काही झालं नाही. जसप्रीत बुमराहचा भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानचा विजयी आशा उद्ध्वस्त झाल्या. पण या विजयात मोहम्मद सिराजचा मोलाचा वाटा राहिला.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
IPL : सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारे ओपनर, नंबर 1 कोण?
डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी काय करावे?
मशरूम खाणे शरीरासाठी चांगले असते का?
काळा गॉगल, निळा ड्रेस, गिरिजा ओकच्या समर लुकने लावलं चाहत्यांना वेड
श्वेता तिवारीला सौंदर्य आणि फिटनेसमध्ये ही अभिनेत्री देते टक्कर, फोटो पाहून..
दिवसातून किती वेळा लघवीला येणे नॉर्मल असते ?
