AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचं टी20 वर्ल्डकपनंतर असं असेल वेळापत्रक, वाचा कधी कोणता सामना ते

भारत इंग्लंड कसोटी मालिका संपली असून आता आयपीएलचे वेध लागले आहेत. त्यानंतर टीम इंडिया थेट टी20 वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसणार आहे. आता टीम इंडियाचं वर्षभराचं वेळापत्रक समोर आलं आहे. कधी कोणता सामना खेळणार ते जाणून घ्या

| Updated on: Mar 12, 2024 | 4:57 PM
Share
आयपीएलचं 17 वं पर्व सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवस शिल्लक आहे. यासाठी टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू सज्ज आहेत. पुढील दोन महिने आयपीएलचा थरार अनुभवायला मिळणार आहे. असं असताना टीम इंडियाचं पुढचं शेड्युल एकदम बिझी असणार आहे.

आयपीएलचं 17 वं पर्व सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवस शिल्लक आहे. यासाठी टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू सज्ज आहेत. पुढील दोन महिने आयपीएलचा थरार अनुभवायला मिळणार आहे. असं असताना टीम इंडियाचं पुढचं शेड्युल एकदम बिझी असणार आहे.

1 / 8
22 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. साधरणत: 21 मे रोजी अंतिम फेरीचा सामना असेल. ठरल्याप्रमाणे एकूण 72 सामने होतील आणि साखळी फेरीत प्रत्येक संघाच्या वाटेला 14 सामने येतील.

22 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. साधरणत: 21 मे रोजी अंतिम फेरीचा सामना असेल. ठरल्याप्रमाणे एकूण 72 सामने होतील आणि साखळी फेरीत प्रत्येक संघाच्या वाटेला 14 सामने येतील.

2 / 8
आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर एका आठवड्यातच टी20 वर्ल्डकपचा थरार अनुभवता येणार आहे. वर्ल्डकपचं आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे करण्यात आलं आहे. 1 जून ते 29 जून दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला असणार आहे.

आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर एका आठवड्यातच टी20 वर्ल्डकपचा थरार अनुभवता येणार आहे. वर्ल्डकपचं आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे करण्यात आलं आहे. 1 जून ते 29 जून दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला असणार आहे.

3 / 8
टी20 विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे विरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 6 जुलैपासून सुरू होईल आणि 14 जुलैला संपेल.

टी20 विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे विरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 6 जुलैपासून सुरू होईल आणि 14 जुलैला संपेल.

4 / 8
टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 6 सामन्यांची मालिका खेळणार आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या या मालिकेत दोन्ही संघ 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहेत.

टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 6 सामन्यांची मालिका खेळणार आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या या मालिकेत दोन्ही संघ 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहेत.

5 / 8
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला आणखी 10 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 2 सामन्याची कसोटी मालिका बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. सप्टेंबर महिन्यात ही मालिका पार पडणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला आणखी 10 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 2 सामन्याची कसोटी मालिका बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. सप्टेंबर महिन्यात ही मालिका पार पडणार आहे.

6 / 8
ऑक्टोबरमध्ये 3 सामन्यांची भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतून भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचं गणित स्पष्ट होणार आहे.

ऑक्टोबरमध्ये 3 सामन्यांची भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतून भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचं गणित स्पष्ट होणार आहे.

7 / 8
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे, या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथल्या मातीत विजय मिळवणं कठीण आहे.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे, या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथल्या मातीत विजय मिळवणं कठीण आहे.

8 / 8
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.