AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेत आरसीबीची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर? नेमकं काय घडतंय?

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. मात्र आरसीबीच्या गोटात काही वेगळंच चित्र आहे. आरसीबी विराट कोहलीला वगळता इतर खेळाडूंना वगळू शकते. 39 वर्षीय फाफ डुप्लेसिसला वगळण्याची दाट शक्यता आहे.

| Updated on: Jul 02, 2024 | 9:41 PM
Share
आयपील स्पर्धेच्या आतापर्यंत झालेल्या 16 पर्वात आरसीबीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही जेतेपदावर नाव काही कोरता आलेलं नाही. यंदा तरी आरसीबी संघ जेतेपदावर नाव कोरेल अशी बाभडी आशा आरसीबीप्रेमी बाळगून असतात. 17व्या पर्वात आता पुन्हा एकदा आशा धरून आहेत.

आयपील स्पर्धेच्या आतापर्यंत झालेल्या 16 पर्वात आरसीबीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही जेतेपदावर नाव काही कोरता आलेलं नाही. यंदा तरी आरसीबी संघ जेतेपदावर नाव कोरेल अशी बाभडी आशा आरसीबीप्रेमी बाळगून असतात. 17व्या पर्वात आता पुन्हा एकदा आशा धरून आहेत.

1 / 5
मागच्या पर्वात आरसीबीने जबरदस्त कमबॅक केलं होतं. सुरुवातीचे सात सामने गमावले होते. त्यानंतर कमबॅक करत सलग सहा सामने जिंकले आणि बाद फेरीत स्थान मिळवलं होतं. पण पुढचा प्रवास काही झाला नाही. या पर्वात आरसीबी संघाच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता आहे. कर्णधार फाफ डुप्लेसिस आता 39 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे पुढील मोसमात आरसीबी संघात दिसण्याची शक्यता नाही.

मागच्या पर्वात आरसीबीने जबरदस्त कमबॅक केलं होतं. सुरुवातीचे सात सामने गमावले होते. त्यानंतर कमबॅक करत सलग सहा सामने जिंकले आणि बाद फेरीत स्थान मिळवलं होतं. पण पुढचा प्रवास काही झाला नाही. या पर्वात आरसीबी संघाच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता आहे. कर्णधार फाफ डुप्लेसिस आता 39 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे पुढील मोसमात आरसीबी संघात दिसण्याची शक्यता नाही.

2 / 5
विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करताच त्याच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. भारतीय संघाचं कर्णधारपद असल्याने विराट कोहलीने आरसीबी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता त्याच्याकडे कोणतीच जबाबदारी नाही. त्यात टी20 वर्ल्डकप जिंकल्याने त्याचा आत्मविश्वासही दुणावलेला असेल.

विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करताच त्याच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. भारतीय संघाचं कर्णधारपद असल्याने विराट कोहलीने आरसीबी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता त्याच्याकडे कोणतीच जबाबदारी नाही. त्यात टी20 वर्ल्डकप जिंकल्याने त्याचा आत्मविश्वासही दुणावलेला असेल.

3 / 5
विराट कोहली पुन्हा आरसीबी संघाची धुरा सांभाळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यासाठी त्याची मनधरणीही सुरु आहे. किंग कोहली आयपीएल 2025 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार म्हणून पुन्हा दिसण्याची दाट शक्यता आहे.

विराट कोहली पुन्हा आरसीबी संघाची धुरा सांभाळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यासाठी त्याची मनधरणीही सुरु आहे. किंग कोहली आयपीएल 2025 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार म्हणून पुन्हा दिसण्याची दाट शक्यता आहे.

4 / 5
विराट कोहलीने 143 सामन्यात आरसीबीचे नेतृत्व केले असून 66 सामने जिंकले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, आरसीबीने 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच तीन वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं.

विराट कोहलीने 143 सामन्यात आरसीबीचे नेतृत्व केले असून 66 सामने जिंकले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, आरसीबीने 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच तीन वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.