AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या या नेत्यांनी परदेशी महिलेशी केले लग्न,यादीत पीएम आणि सीएम देखील समाविष्ट

भारतात अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी विदेशी महिलेला आपले जीवनसाथी बनवलेले आहे. या यादीत देशाच्या पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे.

| Updated on: Aug 09, 2025 | 8:39 PM
Share
भारतीय राजकारणात अनेक नेते असे आहेत ज्यांच्या परदेशात शिक्षण घेत असताना प्रेम प्रकरणातून विवाह झालेला आहे. या नेत्यांनी परदेशी महिलेशी लग्न केल्यानंतर राजकारणात मोठ्या पदांची जबाबदारी पार पाडली आहे. या यादीत माजी पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

भारतीय राजकारणात अनेक नेते असे आहेत ज्यांच्या परदेशात शिक्षण घेत असताना प्रेम प्रकरणातून विवाह झालेला आहे. या नेत्यांनी परदेशी महिलेशी लग्न केल्यानंतर राजकारणात मोठ्या पदांची जबाबदारी पार पाडली आहे. या यादीत माजी पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

1 / 6
 सर्वात आधी बोलायचे झाले तर देशाचे ६ वे पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९६८ मध्ये इटलीच्या सोनिया माईनो यांच्याशी लग्न केले. त्या दोघांची भेट इंग्लंडच्या कॅम्ब्रिज विद्यापीठात झाली. त्यांची प्रेमकहानी आणि लग्न आजही चर्चेचा विषय असते.

सर्वात आधी बोलायचे झाले तर देशाचे ६ वे पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९६८ मध्ये इटलीच्या सोनिया माईनो यांच्याशी लग्न केले. त्या दोघांची भेट इंग्लंडच्या कॅम्ब्रिज विद्यापीठात झाली. त्यांची प्रेमकहानी आणि लग्न आजही चर्चेचा विषय असते.

2 / 6
जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फाऊक अब्दुल्ला यांचे नाव देखील यादीत आहे.त्यांनी १९६८ ब्रिटीश मूळ असलेल्या नर्स मॉली यांच्याशी विवाह केला. मॉली नेहमीच राजकीय क्षेत्रात फारुक यांच्यासोबत राहिल्या.

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फाऊक अब्दुल्ला यांचे नाव देखील यादीत आहे.त्यांनी १९६८ ब्रिटीश मूळ असलेल्या नर्स मॉली यांच्याशी विवाह केला. मॉली नेहमीच राजकीय क्षेत्रात फारुक यांच्यासोबत राहिल्या.

3 / 6
सध्याचे परराष्ट्र मंत्री आणि गुजरातचे राज्यसभा सदस्य एस.जयशंकर यांची पत्नी जपानी मूळ असलेल्या आहेत. क्योको यांची आणि जयशंकर यांची भेट आंतरराष्ट्रीय संबंधात काम करताना झाली. त्यांनी कौटुंबिक जीवन खूपच शांत आणि खाजगी आहे.

सध्याचे परराष्ट्र मंत्री आणि गुजरातचे राज्यसभा सदस्य एस.जयशंकर यांची पत्नी जपानी मूळ असलेल्या आहेत. क्योको यांची आणि जयशंकर यांची भेट आंतरराष्ट्रीय संबंधात काम करताना झाली. त्यांनी कौटुंबिक जीवन खूपच शांत आणि खाजगी आहे.

4 / 6
साऊथ स्टार ते राजकारणी असा प्रवास करणारे पवन कल्याण यांचे जीवन चर्चेत असते. त्यांनी दोन लग्नानंतर २०१३ मध्ये रशियन अभिनेत्री एना लेज्हनेवा यांच्याशी लग्न केले.

साऊथ स्टार ते राजकारणी असा प्रवास करणारे पवन कल्याण यांचे जीवन चर्चेत असते. त्यांनी दोन लग्नानंतर २०१३ मध्ये रशियन अभिनेत्री एना लेज्हनेवा यांच्याशी लग्न केले.

5 / 6
काँग्रेस नेते शशी थरुर यांचा दुसरे लग्न कॅनाडा राजकीय अधिकारी क्रिस्टा जाईल्स यांच्याशी झाले. त्यांचे लग्न साल २००७ मध्ये झाले आणि साल २०१० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.थरुर यांचे लग्न खुपच चर्चेत होते. प्रेमाला सीमांचे बंधन नसते असे या नेत्यांची प्रेमप्रकरण पाहून वाटते.

काँग्रेस नेते शशी थरुर यांचा दुसरे लग्न कॅनाडा राजकीय अधिकारी क्रिस्टा जाईल्स यांच्याशी झाले. त्यांचे लग्न साल २००७ मध्ये झाले आणि साल २०१० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.थरुर यांचे लग्न खुपच चर्चेत होते. प्रेमाला सीमांचे बंधन नसते असे या नेत्यांची प्रेमप्रकरण पाहून वाटते.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.