AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नपत्रिकेवर वधू-वराचा फोटो लावाल तर होईल अनर्थ, घोडचूक कराल तर…; शास्त्र काय सांगतं?

लग्नाच्या पत्रिकांवर वधू-वरांचे फोटो लावणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. यामुळे वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात आणि जोडप्याला वाईट नजर लागण्याची शक्यता असते.

| Updated on: Nov 24, 2025 | 4:27 PM
Share
हिंदू धर्मात विवाहाला अत्यंत पवित्र आणि शुभ कार्य मानले जाते. दोन व्यक्ती आणि दोन कुटुंबांना एकत्र आणणारा हा सोहळा जीवनातील एक नवी सुरुवात असतो. त्यामुळे लग्नाशी संबंधित प्रत्येक गोष्टीत काळजी घेणे आवश्यक असते.

हिंदू धर्मात विवाहाला अत्यंत पवित्र आणि शुभ कार्य मानले जाते. दोन व्यक्ती आणि दोन कुटुंबांना एकत्र आणणारा हा सोहळा जीवनातील एक नवी सुरुवात असतो. त्यामुळे लग्नाशी संबंधित प्रत्येक गोष्टीत काळजी घेणे आवश्यक असते.

1 / 6
अलीकडे लग्नामध्ये अनेक आधुनिक ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत, त्यापैकी एक म्हणजे लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे फोटो वापरणे. पण वास्तूशास्त्र आणि धार्मिक दृष्टिकोनातून हे करणं योग्य आहे की नाही, याबाबत आपण जाणून घेऊया.

अलीकडे लग्नामध्ये अनेक आधुनिक ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत, त्यापैकी एक म्हणजे लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे फोटो वापरणे. पण वास्तूशास्त्र आणि धार्मिक दृष्टिकोनातून हे करणं योग्य आहे की नाही, याबाबत आपण जाणून घेऊया.

2 / 6
वास्तुशास्त्रानुसार, लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे फोटो छापण्याचा ट्रेंड अशुभ मानला जातो. लग्नपत्रिका हे एक शुभ कार्य आणि वधू-वरांच्या आगामी पवित्र नात्याचे प्रतीक असते.

वास्तुशास्त्रानुसार, लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे फोटो छापण्याचा ट्रेंड अशुभ मानला जातो. लग्नपत्रिका हे एक शुभ कार्य आणि वधू-वरांच्या आगामी पवित्र नात्याचे प्रतीक असते.

3 / 6
ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या जाणकारांनुसार, लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे फोटो लावल्यास त्यांना वाईट नजर लागू शकते. यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात भविष्यात समस्या आणि मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते.

ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या जाणकारांनुसार, लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे फोटो लावल्यास त्यांना वाईट नजर लागू शकते. यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात भविष्यात समस्या आणि मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते.

4 / 6
त्याऐवजी लग्नपत्रिकेवर देवाचे चित्र किंवा श्री गणेशाय नमः, शुभ विवाह यांसारखी शुभ वाक्ये छापण्यात यावीत. लग्नानंतर बरेच लोकं पत्रिका कुठेही टाकून देतात. जर पत्रिकांवर वधू-वरांचे फोटो असतील आणि त्या कुठेही फेकल्या गेल्या, तर ते त्या जोडप्याचा अपमान झाल्यासारखे वाटते.

त्याऐवजी लग्नपत्रिकेवर देवाचे चित्र किंवा श्री गणेशाय नमः, शुभ विवाह यांसारखी शुभ वाक्ये छापण्यात यावीत. लग्नानंतर बरेच लोकं पत्रिका कुठेही टाकून देतात. जर पत्रिकांवर वधू-वरांचे फोटो असतील आणि त्या कुठेही फेकल्या गेल्या, तर ते त्या जोडप्याचा अपमान झाल्यासारखे वाटते.

5 / 6
लग्नपत्रिका तयार करताना जुन्या परंपरा आणि नवीन ट्रेंड यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार, लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे फोटो लावणे टाळावे. त्याऐवजी गणपतीचे चित्र किंवा शुभ वाक्ये वापरावीत, जेणेकरून वैवाहिक जीवन सुखी आणि निर्विघ्न होईल.

लग्नपत्रिका तयार करताना जुन्या परंपरा आणि नवीन ट्रेंड यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार, लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे फोटो लावणे टाळावे. त्याऐवजी गणपतीचे चित्र किंवा शुभ वाक्ये वापरावीत, जेणेकरून वैवाहिक जीवन सुखी आणि निर्विघ्न होईल.

6 / 6
Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट