AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : शिक्षणाशी संबंधित आचार्यांच्या ‘या’ गोष्टी विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकतात.

आचार्यांचा नेहमीच विश्वास होता की ज्ञान आणि शिक्षणाशिवाय जीवनात यश मिळणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्ञान संपादन केले पाहिजे आणि त्यासाठी कितीही त्याग करावा लागला तरी केला पाहिजे. आचार्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षणामुळे आपल्याला चांगले आणि वाईटमधील फरक कळतो.

| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 12:36 PM
Share
आचार्यांचा नेहमीच विश्वास होता की ज्ञान आणि शिक्षणाशिवाय जीवनात यश मिळणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्ञान संपादन केले पाहिजे आणि त्यासाठी कितीही त्याग करावा लागला तरी केला पाहिजे.

आचार्यांचा नेहमीच विश्वास होता की ज्ञान आणि शिक्षणाशिवाय जीवनात यश मिळणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्ञान संपादन केले पाहिजे आणि त्यासाठी कितीही त्याग करावा लागला तरी केला पाहिजे.

1 / 4
आचार्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षणामुळे आपल्याला चांगले आणि वाईटमधील फरक कळतो. ज्या व्यक्तीला शिक्षणाचे महत्त्व कळत नाही आणि तो शिक्षणापासून दूर जातो. त्याच्या जीवनातील अडथळे, संकटे, कधीच संपत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठीही त्याला संघर्ष करावा लागतो.

आचार्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षणामुळे आपल्याला चांगले आणि वाईटमधील फरक कळतो. ज्या व्यक्तीला शिक्षणाचे महत्त्व कळत नाही आणि तो शिक्षणापासून दूर जातो. त्याच्या जीवनातील अडथळे, संकटे, कधीच संपत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठीही त्याला संघर्ष करावा लागतो.

2 / 4
शिक्षण घेताना शिस्त पाळली पाहिजे. शिस्तीशिवाय पूर्ण शिक्षण मिळणे शक्य नाही. तसेच यासाठी वाईट संगत सोडली पाहिजे कारण वाईट संगत हा तुमच्या शिक्षणात मोठा अडथळा आहे.

शिक्षण घेताना शिस्त पाळली पाहिजे. शिस्तीशिवाय पूर्ण शिक्षण मिळणे शक्य नाही. तसेच यासाठी वाईट संगत सोडली पाहिजे कारण वाईट संगत हा तुमच्या शिक्षणात मोठा अडथळा आहे.

3 / 4
आचार्य चाणक्य यांच्यामते शिक्षण घेताना कधीही संकोच करू नये. ज्याला ज्ञान घेण्याची लाज वाटते किंवा संकोच वाटतो, त्याचे ज्ञान अपूर्णच राहते.

आचार्य चाणक्य यांच्यामते शिक्षण घेताना कधीही संकोच करू नये. ज्याला ज्ञान घेण्याची लाज वाटते किंवा संकोच वाटतो, त्याचे ज्ञान अपूर्णच राहते.

4 / 4
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.