AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : शिक्षणाशी संबंधित आचार्यांच्या ‘या’ गोष्टी विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकतात.

आचार्यांचा नेहमीच विश्वास होता की ज्ञान आणि शिक्षणाशिवाय जीवनात यश मिळणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्ञान संपादन केले पाहिजे आणि त्यासाठी कितीही त्याग करावा लागला तरी केला पाहिजे. आचार्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षणामुळे आपल्याला चांगले आणि वाईटमधील फरक कळतो.

| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 12:36 PM
Share
आचार्यांचा नेहमीच विश्वास होता की ज्ञान आणि शिक्षणाशिवाय जीवनात यश मिळणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्ञान संपादन केले पाहिजे आणि त्यासाठी कितीही त्याग करावा लागला तरी केला पाहिजे.

आचार्यांचा नेहमीच विश्वास होता की ज्ञान आणि शिक्षणाशिवाय जीवनात यश मिळणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्ञान संपादन केले पाहिजे आणि त्यासाठी कितीही त्याग करावा लागला तरी केला पाहिजे.

1 / 4
आचार्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षणामुळे आपल्याला चांगले आणि वाईटमधील फरक कळतो. ज्या व्यक्तीला शिक्षणाचे महत्त्व कळत नाही आणि तो शिक्षणापासून दूर जातो. त्याच्या जीवनातील अडथळे, संकटे, कधीच संपत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठीही त्याला संघर्ष करावा लागतो.

आचार्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षणामुळे आपल्याला चांगले आणि वाईटमधील फरक कळतो. ज्या व्यक्तीला शिक्षणाचे महत्त्व कळत नाही आणि तो शिक्षणापासून दूर जातो. त्याच्या जीवनातील अडथळे, संकटे, कधीच संपत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठीही त्याला संघर्ष करावा लागतो.

2 / 4
शिक्षण घेताना शिस्त पाळली पाहिजे. शिस्तीशिवाय पूर्ण शिक्षण मिळणे शक्य नाही. तसेच यासाठी वाईट संगत सोडली पाहिजे कारण वाईट संगत हा तुमच्या शिक्षणात मोठा अडथळा आहे.

शिक्षण घेताना शिस्त पाळली पाहिजे. शिस्तीशिवाय पूर्ण शिक्षण मिळणे शक्य नाही. तसेच यासाठी वाईट संगत सोडली पाहिजे कारण वाईट संगत हा तुमच्या शिक्षणात मोठा अडथळा आहे.

3 / 4
आचार्य चाणक्य यांच्यामते शिक्षण घेताना कधीही संकोच करू नये. ज्याला ज्ञान घेण्याची लाज वाटते किंवा संकोच वाटतो, त्याचे ज्ञान अपूर्णच राहते.

आचार्य चाणक्य यांच्यामते शिक्षण घेताना कधीही संकोच करू नये. ज्याला ज्ञान घेण्याची लाज वाटते किंवा संकोच वाटतो, त्याचे ज्ञान अपूर्णच राहते.

4 / 4
Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.