Marathi News Videos BJP prepares master plan for BMC elections 2025 Next three months focus on solving problems of Mumbai citizens

BMC निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लान ठरला, पुढील 3 महिने… मुख्यमंत्र्यांचे निर्देश काय?
भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनिती आखली असून त्यानुसार तयारी सुरू केली आहे, ज्यात स्थानिक समस्या सोडवणे, महायुतीमधील समन्वय राखणे आणि स्वबळावर लढण्याच्या पर्यायाचा विचार करणे हे प्रमुख घटक आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने एक ‘मास्टर प्लान’ तयार केला आहे. या मास्टर प्लाननुसार, जनतेच्या समस्या सोडवण्यावर भाजपचा पुढील तीन महिने भर असणार आहे. पुढील तीन महिने मुंबईतील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावत ही निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. मुंबई महापालिका जिंकणं ही सर्व आमदारांची जबाबदारी असेल. भाजपचा आमदार हा प्रत्येक वॉर्डातील समस्या जाणून घेणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील (भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट) आमदारांना समन्वय राखण्याचे आणि आपापसात वाद टाळण्याचे स्पष्ट निर्देश आमदारांना दिले आहेत. महायुतीमध्ये कोणताही वाद नको, समन्वय राखा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिल्या आहेत.
Published on: Jul 21, 2025 5:40 PM
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…
देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…
सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!
राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ
Related Video
सर्वात छोट्या कॉक्रोचने मागितला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
दिल्ली लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singhने गाण्याचा टीझर पुढे ढकलला
कराळे मास्टर डोक्यावर बिस्कीट पाणी घेऊन थेट जंतरमंतर वर, Viral
उद्धव ठाकरे यांनी दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र..
Vastu Shastra : घरात वडाचं झाड उगवणे शुभ की अशुभ?
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...