
मविआ सरकारला पाडण्याचा विरोधकांकडून प्रयत्न- गृहमंत्री
या ना त्या कारणाने सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार पाडण्याची त्यांची टॅक्टिस सुरू आहे, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
विरोधक राज्य अस्थिर करू पाहत आहे का? असा सवाल केला असता महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे वारंवार प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. जेव्हापासून महाराष्ट्रात आमचं सरकार आलं. तेव्हापासून विरोधक खूश नाहीत. त्यामुळे या ना त्या कारणाने सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार पाडण्याची त्यांची टॅक्टिस सुरू आहे, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
Related Video
भोंदू खरात सोबतचा चाकणकरांचा फोटो ट्विट करत दमानियांचा मोठा दावा काय?
रवि शास्त्रींनी Live सामन्यात लखनौच्या गोलंदाजाचे कान टोचले
छातील जळजळ होतेय म्हणून कलिंगड खाल्ले, वडिलांचा मृत्यू,मुलाची तब्येत..
LSG vs CSK : लखनौसमोर 188 रन्सचं टार्गेट, चेन्नई रोखणार?
बेडरूममध्ये ठेवलेल्या या वस्तुंमुळे उडेल झोप, मनावर येतो प्रचंड तणाव
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......