
India-Pakistan Conflict : भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली
Chinab River : भारताने चिनाब नदीचे पाणी थांबवले आहे. बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवण्यात आलेले आहे.
भारत – पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असतानाच भारताने पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. बगलिहार धरणातून भारताने चिनाब नदीचे पाणी थांबवले आहे. बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आलेला आहे. पाकिस्तानसोबत व्यापार बंदी देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता भारताकडून पाकिस्तानला एकापाठोपाठ एक धक्के दिले जात आहेत. याआधी देखील सिंधु पाणी करार स्थगितीचा निर्णय भारताने घेतला आहे. पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद करण्याचाही कठोर निर्णय भारत सरकारकडून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे.
Published on: May 04, 2025 5:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया खर्च प्रस्तावाला समितीचा ब्रेक
अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या दोन मोठ्या मागण्या
आचार्य चाणक्य यांचा सक्सेस मंत्रा, या चार गोष्टी फॉलो केल्या की यश...
कोरोनाला जेरीस आणणाऱ्या कंपनीने कॅन्सरवर मात करणारी नवीन लस शोधली
चार राशींच्या आयुष्यात चांगले दिवस आले, नशिबाचे दार खुले होणार
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
महाबळेश्वर : रस्त्यांची झाली चाळण, सह्याद्री ट्रेकर्सने सुरु केली खड्डे भरो मोहिम
नवेगावबांध-धाबेपवनी रस्त्याच्या दूरवस्थेविरोधात नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन
भोर ते निघूडघर दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे भरले
जीर्ण खोल्या, तुटलेले दरवाजे; पैठण तालुक्यातील पैठणखेडा आश्रमशाळेत अस्वच्छतेचा कळस
पावसाअभावी परळीत सोयाबीन, कापूस धोक्यात; शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची हाक