पुणे : जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राज्यात महाविकासआघाडीचा प्रयोग सुरू झाला, जो अडीच महिने ही टिकणार नाही. असा विरोधक दावा करता होते तेव्हापासून तारीख पे तारीख दिली जातीये, आता 1 जूनला सरकार पडेल अशी नवी तारीख सरकार पडणार म्हणून दिली गेलीये. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून ते सुरुये, तरी आम्ही टिकून आहोत. त्यामुळे पुढील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ही महाविकासआघाडी पहायला मिळेल.